post1

 ज्यांनी भारताचं विभाजन केले त्यातले काही मुस्लिम भारतात राहिले आणि संसदेत ही होते !
हैद्राबाद त्यांना पाकिस्तान चा भाग व्हायला हवं होतं नाही झालं. भौगोलिक परिस्थिती एक कारण. मग यांनी रझाकार All India Muslim league (भारत नामकरणं केलं.) समूहाने केरळ मध्ये स्थानिक व्हायचं ठरवलं.  तिकडे मुस्लिम ची स्वतंत्र सेना पण उभी केली त्यांनी. 

जेव्हा यांची संख्या कमी असते तोपर्यंत भाईचारा ची भाषा बोलणार. हिंदूत्व आणि सावरकर , हिंदुराष्ट्र एकच उत्तर ह्यांच्या विरोधात. 

हलाल आणि जकात मधून पैसे स्वतःच्या समाजासाठी खर्च करतात.

नाहीतर आपली मंदिर ह्यांना सगळ्यांची काळजी ना.
जास्त करून तर मंदिर पेटीतला पैसा सरकार च्याच तिजोरीत जातो व्याज देतात.  त्यापेक्षा मठ  बरे.

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .