पाकिस्तान मध्ये भारत देश सोडून गेलेल्यांची संपत्ती Waqf board कडे आहे ती पण तिसऱ्या क्रमांक लागतो यांचा देशातल्या सगळ्यात जास्त संपत्ती असणाऱ्या मध्ये त्यात भारतीय रेल्वे पण येते .
अल्पसंख्याक तुष्टीकरण करण्यासाठी खांग्रेसने च हे असले देशविरोधी कायदे आणले.
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आणि त्यांचा समूह लढत आहे यांच्या विरोधात .

0 comments:
Post a Comment