post 1

आयुष्य जगायचं असेल तर वर्तमानात जगावं ! भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्य काळाकडून अपेक्षा करत बसण्यात आताचा क्षण जगायचं का सोडायचं ! देवाने जे दिलंय त्या बद्दल आभार मानावेत. 
बाकी देव तारी त्याला कोण मारी ! ऐकावे जनाचे करावे मनाचे! आपल्या आयुष्यावर आपला हक्क आहे कोणा रक्ताच्या नात्याची मालकी नाही ! मान द्यावा म्हणून मन मारून जगू नये .  खऱ्या आयुष्यात  मांजरा पेक्षा माणसं च आडवी येतात तरी मांजर बदनाम! शेवटी विधिलिखित असतं तेच घडत मार्गात कितीही अडथळे आले तरी!

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .