वाचक म्हणून अनुभव


एका पुस्तकाचे वाचक अनेक आणि प्रत्येकाचा वाचन अनुभव वेगळा असतो!  
वास्तविक विषयावर लिहिलेले पुस्तकांच्या बाबतीत तरी हेच होतं. वाचकांच्या मनस्थिती वर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यभर घेतलेल्या अनुभवामुळे असावं वेगवेगळी मत वेगळा अनुभव..
गद्य असो पद्य प्रत्येक वेळी वेगवेगळ्या टप्प्यावर तेच पुस्तक वाचल तरी अनुभव वेगळा येऊ शकतो आयुष्यातले अनुभव संदर्भ बदलतात तसं एकच पुस्तक वेगवेगळ्या टप्प्यावर वाचलं की नवीन अनुभव देऊन जातं!
कधी कधी आपण पुस्तक काही वर्षांपूर्वी वाचलं असतं तर वेगळं वाटलं असतं आणि पुन्हा काही वर्षांनंतर वाचलं तर वेगळा अनुभव येईल असं मनात आपसूकच येत!
काल्पनिक असो वास्तविक असो आपल्या आवडी निवडी कळतात तर कधी बदलत ही असतात! 

#vidyamsblog 

वाचाल तर वाचाल

post 26

किसी के सामने झुकनो वालों से अच्छा १३ दिन का देशभक्त प्रधानमंत्री बनना सबसे बेहतर होता है। १०० दिन भिगी बिल्ली की तरहा जीने से अच्छा .. १० दिन शेर की तरह जियो! जो पार्टी से ज्यादा देश के लिए वफादार होता है वह पंतप्रधान बनने के लायक है।
अटल जी की तरह 🙏 

#vidyamsblog

post 25

नवीन वर्ष नवीन कोरा कागद आपल्याला मिळणार आहे नवीन रंग भरायला !


Vidyamsblog

post 24

तेजश्री प्रधान चा चित्रपट येतोय बरं वाटलं होतं पण पुन्हा  सुबोध भावे असणार इथेही...खान लोकांची वय झाली तरी कमी वयाच्या हिरोईन असतात bollywood मध्ये असं तसंच ह्या भावेंच वाटतं ... आपल्या कडे किती छान छान काम  करणारी तरुण मंडळी आहेत मुलां मध्ये त्यांना संधी मिळावी की ...उमेश कामत , हर्षद अटकरी, सुयश टिळक,सिद्धार्थ चांदेकर,वैभव तत्ववादी ,चिन्मय उदगीरकर  ,पियुष रानडे ...

चित्रपटासाठी नवीन पिढी आठवत नाही का marathi director producer ला...

सचिन खेडेकर कधी पण वयाला शोभून दिसतील असेच role करतात...

स्वप्नील जोशी असो किंवा भावे दोघांचे चेहरे किती फुगले आहेत बघवत सुध्दा नाहीत..Dieting का फक्त नायिकेच्या भूमिका करणाऱ्यांनी करायची असते नायकाच्या भूमिका करणाऱ्यांना का जमत नाही...

#vidyamsblog

post 23

Person always takes decision either emotionally or practically. #vidyamslife

post 22

Don't compare yourself with others. It's ego . Osho

post 21

Twitter /X  space was better than these Media. Many men's are sharing their problems and other lawyers sharing their knowledge. We should boycott tv media or print media such fake narrative system. Channel को बदलो ये लोग नही सुधरने वाले.

post 20

रामायणात राजा दशरथाला रामाचा त्यांच्या मुलाचा  वियोग सहन झाला नाही आणि त्यांनी जीव सोडला .

आज कालच्या काळात ही तेच सुरू आहे . तलाक आणि पैसे घेण्यासाठी स्त्रिया पुरुषांना लुटतात आणि मानसिक छळ म्हणून त्यांच्या मुलांना सुध्दा भेटू देत नाहीत .  अतुल सुभाष च्या केस असो किंवा twitter space वर स्वतःची व्यथा मांडणारे पुरुष असो.
कायदा असूनही मुलांना त्यांच्या पालकांना भेटायला देत नाही . मग इतिहासाची पुनरावृत्ती अटळ !
#vidyamsblog

post 19

माणसाच्या असण्याची सवय होते तशी माणसाच्या नसण्याची ही सवय होते एक दिवस मनाला! #vidya

post 18

ज्याच्या कडे जितकं ज्ञान किंवा अज्ञान त्यावर ज्याची त्याची मत ठरत असतात. आपल्याला ज्ञान असलं की समोरचा चुक का बरोबर कळतो. नाहीतर समोरचा बोलतो ती पूर्व दिशा. स्वतःच मत व्हायला आधी ज्ञान ग्रहण करावं लागतं. उठसुठ social media आहे म्हणून मत मांडणाऱ्यांची कमी नाही.
#vidyamsblog

post 17

आधीच्या काळात स्त्रिया गृहिणी असायच्या. आताच्या काळात स्त्रिया शिक्षित झाल्या. आज कालच्या पिढीत नवीन trend किंवा आयुष्य जगण्याची पद्धती सुरू झाली आहे. ज्याला शक्य आहे ते अविवाहित राहतात हे स्वतंत्र पूर्वीच्या पिढीला नव्हतं मग मुलं असो मुली असो.

दुसरं single divorcy parent स्त्रिया असतात ज्यांना मुलं असतात.
कधी मुलाची custody स्त्रीला मिळते कधी पुरुषाला.

काहींची लग्न ठीक नसतात म्हणून एकाच affair आहे कळलं तर दुसरा सुद्धा ठेवतो. एकमेकांना न सांगता.
मित्रमंडळी ना माहिती असतं फक्त.

माझ्या लहानपणा पासूनच काही स्त्रिया च external affair असायचे.
आता पर्यंत तीन चार स्त्रिया त्या ही ओळखीतल्या काकू बाई बघितल्या. नवरा असतो बाहेरच्या देशात आणि ह्या इथे affair सुरु ठेवतात.

काही लग्नामध्ये त्रास झालेल्या स्त्रिया असतात ज्या divorce घेतात. ज्या खऱ्या पीडित  असतात.

आता विवाहित पीडित पुरुषांसाठी अजून तरी आपल्या देशात एक ही कायदा नाही आहे.

मानसिक त्रास दिला तर साधी fir सुद्धा होत नाही.

काही जण मानसिक त्रास झाला तरी
समाजात बदनामी नको म्हणून समाजात divorce घेत नाहीत आणि मूल असतात म्हणून ही संसार आहे तसा सुरू ठेवतात.

हे अशी आहे सध्याची विवाह संस्था.

काही जण पर्याय शोधत आहेत .कोणी living relationship, कोणी स्वतः च स्वतःशी विवाह करणारे विचित्र माणसं ही जन्माला आली आहेत 🤣

ह्या वर एकाने उपाय सांगितला आहे नाती कशी जपायची ह्या वर  coaching class सुरू व्हायला हवेत ups and down मध्ये कसं वागावं कसं strong रहावं हे ही शिकतील.

#vidyamsblog

post 16

आपल्या देशात १८ वर्ष मूलं झाली की त्यांना हवं तेव्हा हवं त्या व्यक्ती सोबत लग्न करायची परवानगी नाही!

कधी वडील आजारी म्हणून जबरदस्ती मुलीला लग्न करायला लावतात त्या ही नोकरी करणाऱ्या. निदान आर्थिक दृष्टीने तरी सक्षम आहे.

एका मुलीला जबरदस्ती लग्न करावं लागलं का तर तिच्या वडील आजारी लवकर उरकून टाकू लग्न.

त्या मुलीच्या मना विरुद्ध झाले म्हणून तिने तिचा राग  नंतर झालेल्या नवऱ्यावर काढला .

३४ वर्षाच्या वयात त्या मूलाला छळलं , तिच्या कुटुंबातील सदस्यांवर खोट्या केस टाकल्या .

बिचाऱ्याला इतकं छळलं की जीव दिला त्याने !

Hope Atul Subhash / he will get justice after death .

post 15

आपल्या इथली लग्न संस्था मुलगी पैसे कमवणारी हवी , मुलगा नोकरी करणाराच हवा .  बाजारात भाज्या घेतो तशी line लागली असते .Stock market च्या भाषेत बोली 😎

स्वभाव , गुण यांची किमंत शून्य! Arrange marriage मध्ये मुलाच मुलीशी लग्न कमी कोणत्या क्लास मध्ये आहे त्याची नोंद आधी होते upper class , middle class etc etc .
मुलगा किंवा मुलगी चांगली भेटली नाही तर divorce अटळ किंवा आज काल मुली divorce घेताना कमावत्या असल्या तरी ३ करोड पर्यंत रक्कम मागतात आज बातमी ऐकली एका फक्त ३४ वर्षाच्या तरुणाने जीव दिला :(

शेवटी जुगार आहे लग्न.

#vidyamsblog

post 14

खरा साहित्यिक वाचकांमध्ये रमतो ना की स्वयं घोषित साहित्यिक मित्रमंडळी च्या कंपू मध्ये :)

post 13

कलाकार  स्वतः च्या कलेशी प्रामाणिक नसेल तर त्याची अधोगती निश्चित ।  निंदकाचे घर असावे शेजारी अशी म्हण उगाच थोडी आली आहे ।

post 12

जीवनाकडे पाहण्याची दृष्टी लिहिणाऱ्याच्या शब्दातून ,  कलाकारांच्या कलेतून झळकते । #vidya

post 11

माणूस एकटा राहून आत्मकेंद्री होतो त्यापेक्षा मैत्री करावी . समाजात मोकळेपणाने वागायला ही शिकतो मग हळूहळू.
#vidya 10 Dec 24

post 10

वयस्कर माणसं समजूतदार असले किंवा स्वतःच्या आयुष्यात छंद करण्यात व्यस्त असतात ; धार्मिक गोष्टी करतात.  ती आनंदी असतात नाहीतर घरात चिडचिड पणा अटळ घराचं वातावरण बिघडवण्यात अग्रेसर होतात! वयस्कर नकोशी होतात ती फक्त दोन कारणाने ओढ नसते टोकाची भूमिका घेणारे वृद्धाश्रमात पाठवतात दुसरं घरातली सत्ता पुढच्या पिढी कडे देत नाहीत . घरातल्या जबाबदाऱ्या असो किंवा घरातलं किचन असो काय जेवण करायचं काय निर्णय घ्यायचे  हे त्याचे निर्णय स्वतंत्र पुढच्या पिढी कडे सोपवणारे आनंदी आयुष्य जगतात.

#vidyamsblog

post 9

एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराला दाद देता येत नसेल तर तो कलाकारच नसतो !स्वतःच्या कोषात गुंतलेले जीव नुसते!

#vidyamsblog

post 8

Waqf board ownership document नाही आणि कोणत्याही जमिनीला waqf ची म्हणून बोलले की झालं असा कायदा खांग्रेस ने केला!

शाळेत धडा होता एका राजाला वरदान मिळालं होतं जिथे हाथ लावणार ती गोष्ट सोन्याची आणि त्याच्या लोभापायी त्याने त्याच्या मुलाला ही हाथ लावला आणि लोभी संपला !

ह्या waqf च आणि खाग्रेसी च असंच होवो !
#vidyamsblog

post 7

आमच्या इथे औदुंबर च झाड आहे ऋतु बदलतात तसं ते ही बदलतं! पालवी आणि कधी पानगळ सुरू असतं त्यांचं चक्र ऋतु बदलतात तसं ! पक्षी येतात फळं खातात आणि त्याची परतफेड म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी बिया टाकतात नवीन झाड उगवतात!उपकाराची जाणीव मुक्या प्राण्यांना असते
पण कामपूरता मामा असणाऱ्या नात्यांना नाही !

#vidyamsblog

post 6

महाराष्ट्र राज्य सरकार ८२ % बहुमत मिळवलं! विपक्ष च नाही. भाऊ तोरसेकर सांगायचे २९ सदस्य प्रत्येक पार्टीला असले तर राज्यसभा मध्ये त्यांचे प्रतिनिधी पाठवू शकतात!

लोकसभेत जिंकले खांग्रेसी , राज्यसभा , महाराष्ट्र राज्यात हरले!

#vidyamsblog

post 5

भारताची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी सोरोस ने अमेरिकेच्या १ बिलियन खर्च केले! खाग्रेस च्या मित्र परिवारातील सदस्य हा!
देशद्रोही गोष्टी करणे अडाणी वर sebi सदस्यांवर आरोप करणे! देशाचं पुन्हा विभाजन करण्यासाठी चे प्रयत्न जोरदार सुरू आहेत ह्या लोकांचे!

हरियाणा मध्ये कळलं म्हणून बीजेपी आली सत्तेत !

चाणक्य आधीच बोलले विदेशीला कधी देशाची सत्ता सोपवायची नाही त्यांच्या वर विश्वास ठेवायचा नाही!

जानेवारी मध्ये trump सरकार येणार म्हणून
त्याआधी भारताला अस्थिर करण्याची काम सुरू आहेत बांग्लादेश समजले भारताला , तिथे biden सरकार यशस्वी झालं  त्यातही खांग्रेस चा हाथ होता!

#vidyamsblog

post 4

माणुसकी च शिक्षण दिलं जात नाही. फक्त भारतात पैसे कमवण्याचं शिक्षण मिळतं.

हिंदू बहूसंख्य असून सुद्धा धर्माचं शिक्षण मिळतं नाही.
Grief दुःखद प्रसंगाला कसं तोंड द्यावं मन कणखर कसं करावं. समाज म्हणून एकमेकां सोबत काय संवाद करावा ..कोणाचा अंतिम संस्कार कसा करतात
कार्य कसं करतात ? काही शिकवलं जातं नाही .

कमाई आणि शिक्षण काय करता अमूक गोष्ट झाली का ?
असल्या चेकश्या करायला न शिकवता येत मात्र समाजाला !

काश्मीर मधून हिंदू  पंडितांवर हिंसा असो किंवा केरळ, बांग्लादेश मध्ये  एकच कारण आहे क्षत्रिय नाही . १५ ऑगस्ट च्या  आधी जास्त गुरुकुल होते.
पहिला शिक्षण मंत्री मोमीन समाजाचा. नालंदा विद्यापीठ नष्ट केलं याने आधी. स्वा सावरकर बोस सगळ्यांच्या बैठकी तिथे व्हायच्या . इतिहास पुसण्यासाठी प्रयत्न नुसता.
मशिदी मंदिर परिसरात बांधल्या तिथेही गुरुकुल च अस्तित्व होतं. जसं आज काल चर्च च्या बाजूला असतात त्यांच्या शाळा मात्र हिंदू साठी वेगळे नियम.

दसरा नुसता नावाला साजरा करतो.

#vidyamsblog

post 3

माणुसकी च शिक्षण दिलं जात नाही. फक्त भारतात पैसे कमवण्याचं शिक्षण मिळतं.

हिंदू बहूसंख्य असून सुद्धा धर्माचं शिक्षण मिळतं नाही.
Grief दुःखद प्रसंगाला कसं तोंड द्यावं मन कणखर कसं करावं. समाज म्हणून एकमेकां सोबत काय संवाद करावा ..कोणाचा अंतिम संस्कार कसा करतात
कार्य कसं करतात ? काही शिकवलं जातं नाही .

कमाई आणि शिक्षण काय करता अमूक गोष्ट झाली का ?
असल्या चेकश्या करायला न शिकवता येत मात्र समाजाला !

काश्मीर मधून हिंदू  पंडितांवर हिंसा असो किंवा केरळ, बांग्लादेश मध्ये  एकच कारण आहे क्षत्रिय नाही . १५ ऑगस्ट च्या  आधी जास्त गुरुकुल होते.
पहिला शिक्षण मंत्री मोमीन समाजाचा. नालंदा विद्यापीठ नष्ट केलं याने आधी. स्वा सावरकर बोस सगळ्यांच्या बैठकी तिथे व्हायच्या . इतिहास पुसण्यासाठी प्रयत्न नुसता.
मशिदी मंदिर परिसरात बांधल्या तिथेही गुरुकुल च अस्तित्व होतं. जसं आज काल चर्च च्या बाजूला असतात त्यांच्या शाळा मात्र हिंदू साठी वेगळे नियम.

दसरा नुसता नावाला साजरा करतो.

#vidyamsblog

post 2

Nowdays brain alone used to earn money and survive .
In Bharat , no personality development education. No one knows how to handle grief . No one teach when others are not emotionally strong . No one knows how to handle family members or relatives in bad times as human being it is responsibility to be available for other in bad time than in good time . As good time anyway attracts unknown people too .

#vidyansblog

मुघल इतिहास

भारत वर आक्रमण करणाऱ्या मुघलांचा इतिहास इथे नाही सापडला तर  मुघलांच्या इतिहासात सापडतो.
विष्णू शंकर जैन यांच्या आजी ने त्यांच्या वडलांना सांगितलं देशातली मंदिर पुन्हा आपल्या कडे यायला हवीत म्हणून पिता पुत्र काम करत आहेत ! मुघलांचे  इतिहासकार वामपंथी नाहीत !  Secular चा किडा फक्त  जन्माने हिंदू असणाऱ्या मध्येच असतो!

धर्म रक्षति रक्षत: !

#vidyamsblog

Dec 24 diary

मन बुद्धी शरीर यांचं संतुलन ठेवणं म्हणजे उत्तम आरोग्य !
#vidyamsblog

....

आपल्या देशात फक्त लग्न दोन कारणांमुळे होतात एक म्हणजे पैसा किंवा प्रेम ! #vidya
...
जितक्या लवकर प्रसिद्धी होते तितक्या लवकर माणूस कर्मा मुळे बदनाम ही होतो!
#vidyamsblog
...

स्वच्छंदी आणि स्वैराचार यातला फरक कळला तर माणसं चरित्रवान होतात.

#vidyamsblog
....

Nowdays brain alone used to earn money and survive .
In Bharat , no personality development education. No one knows how to handle grief . No one teach when others are not emotionally strong . No one knows how to handle family members or relatives in bad times as human being it is responsibility to be available for other in bad time than in good time . As good time anyway attracts unknown people too .

#vidyansblog
...


पालकत्व

ज्या घरात पालक मुलांना समजून घेत नसतात व्यवहारी वागतात प्रेम जिव्हाळा माया आपुलकी सगळं नसतं त्या घरात पालक असून सुद्धा मुलांना पोरकेपणाच्या भावनेचा अनुभव येतो किंवा पोरकेपणा जाणवतो. एक तर माणसं प्रेमळ वागतात नाहीतर कठोर कसं वागावं त्या त्या क्षणी हे स्वातंत्र्य  माणसांना असतं की ! 

#vidyamsblog

22 Dec 2024

खून के रिश्तें

आज कल के खून के रिश्तें 
उम्र भर साथ न देने वाले भी 
जीवन के अंतिम दिन 
सिर्फ खंदा देने आते है।
दूसरों पे अपनी जिम्मेदारी लेने की अपेक्षा करने वाले 
वक्त आने पे दूसरों की जिम्मेदारी लेने से कतराते है।
माँ बाप एक ही रिश्ता होता है जो जैसे भी हो वैसे स्वीकारते है।
झगड़ा गीला शिकवे के बावजूद भी मन मैं कुछ मलाल नहीं रखते बच्चों का भला ही चाहते है। 

#vidyamsblog

भावना विरुद्ध बुद्धी

  मोहन आगाशे आरपार च्या podcast वर आले आणि मत मांडली त्यांनी. आज कालच्या शिक्षण पद्धती मुळे  शब्दांचा बुद्धीचा वापर जास्त करू लागली आहेत माणसं. भावना कुठे शिकवत नाहीत म्हणून असंवेदनशील झाला आहे समाज.

चित्रपट भावनाप्रधान असतात तिथे भावनांचं राज्य जास्त आणि बुद्धी कमी म्हणून चित्रपट( योग्य ) चांगलं माध्यम आहे माणसांना संवेदनशील बनवण्याचं.

आज कालच्या मुलाखती मध्ये मुलाखत घेणारा  जास्त बोलतो 🤣 आपल्याला बोलायची वेळ कधी येते याची वाट बघावी लागते.
तुम्हाला भेटून आनंद झाला पण त्यांच्या चेहऱ्यावर काही आनंद दिसत नाही असं ही त्यांना भेटलेल्या काही माणसांवर टिपणी केली.

#vidyamsblog

कले च आयुष्यातल महत्त्व

कठीण काळातून तारते ती कला ..
मन स्थिर करायला शिकवले ती कला असते जी सुख दुःखात आपली साथ देते. कधी बदललेल्या परिस्थिती मुळे सवय सुटली तरी पुन्हा नव्याने प्रवास पुन्हा शिकून सुरवात केली की ती आपल्याला साथ देते! 
#vidyamsblog

गणित

गणितामुळे बुद्धीला चालना मिळते! खऱ्या आयुष्यात बेरीज वजाबाकी इतकंच महत्व असलं तरी! ते ही calculator करत. आपला आवडता विषय आहे. शिक्षक चांगले लाभले की गणित विषय चांगलाच शिकवतात ते.

#vidyamsblog

Parenting कशी करावी

मुलांना चढ उतारात पालकांची साथ लाभणे महत्वाचे असते. नाहीतर आपल्या इथले पालक struggling period मध्ये सोबत द्यायची सोडून नकारात्मक वागणारे जास्तच.  तर कधी स्वतःच्या मुलांची इतरांच्या मुलांसोबत तुलना करण्यात व्यस्त. प्रोत्साहन द्यायचं साथ द्यायची सोडून निरुत्साही करण्यात पटाईत असतात! 
मुलाच्या यश आणि अपयशा कडे तटस्थ राहून साथ देणारे त्याला प्रोत्साहन देणारे; मदत करणारे पालक कधीही चांगलेच. भविष्याची चिंता करत वर्तमानात जगणारे कमी . त्याला आवडते ती गोष्ट करू देण्याचं स्वतंत्र आणि स्वतःच्या मुलांना समजून मदत करण्यासाठी समजुतदार पणा मुळात पालकां मध्ये असावा लागतो.नाहीतर प्रगती कमी आणि अधोगती जास्त .  पालकांच्या नकारात्मक वागण्या मुळे मानसिक आरोग्यावर ही परिणाम होतो तो वेगळाच. शेवटी कोणी परिपूर्ण नसतं ज्याची त्याची वाट ज्याला त्याला आज न उद्या मिळतेच फक्त मुलं आणि पालकांनी धैर्य सोडायच नसतं.

© #vidymsblog

विचार

कोणाच्या असण्याची सवय होते तशी कोणाच्या नसण्याचीहीची सवय होते मनाला आणि आपण आयुष्याच्या प्रवाहात वाहून जातो.
#vidyamslife

तत्व

मराठी चित्रपट विरुद्ध दक्षिण भारतीय चित्रपट

मराठी कलाकारांना प्रश्न पडला आहे दक्षिण भारतीय चित्रपटांना गर्दी का होते? अशोक सराफ यांनी तर खिल्ली उडवली पुष्पा च्या famous scene ची . 

हे चित्रपट चालण्याच कारण पहिलं तर मनोरंजन दुसरं तिकडे राजकारण नसतं bollywood सारखं. इतर भाषेत सुद्धा dubbing होतात चित्रपट. आपल्या आपल्या भाषेचे चित्रपट तिथल्या लोकांना आवडतात बघायला इथे हिंदी मराठी इंग्रजी चित्रपट बघितले जातात कट्टर मराठी कोणी नसतं. 
 ही लोकं समाज कार्यही करतात आपली हिंदू संस्कृती ही दाखवतात. कमाई झाली की चित्रपट  youtube वर सुध्दा मोफत बघायला मिळतात . Fan following ही वाढतो मग.

#vidyamsblog

Democracy

Democracy is not just one day voting process . It's ongoing process. Here party in power and also opposition has to play role wisely in growth of countries. People who vote must have knowledge who is doing best who is doing wrong and raise voice for justice and for new creating policies. Democracy is only way both politician and people in power must work together in progress of country. Not just wasting time in criticising on social media instead of doing ground level community building exercise for growth of our family , our society and our country. 


Vidyamslife

विवाह संस्था

आधीच्या काळात स्त्रिया गृहिणी असायच्या. आताच्या काळात स्त्रिया शिक्षित झाल्या. आज कालच्या पिढीत नवीन trend किंवा आयुष्य जगण्याची पद्धती सुरू झाली आहे. ज्याला शक्य आहे ते अविवाहित राहतात हे स्वतंत्र पूर्वीच्या पिढीला नव्हतं मग मुलं असो मुली असो.

दुसरं single divorcy parent स्त्रिया असतात ज्यांना मुलं असतात.
कधी मुलाची custody स्त्रीला मिळते कधी पुरुषाला.

काहींची लग्न ठीक नसतात म्हणून एकाच affair आहे कळलं तर दुसरा सुद्धा ठेवतो. एकमेकांना न सांगता.
मित्रमंडळी ना माहिती असतं फक्त.

माझ्या लहानपणा पासूनच काही स्त्रिया च external affair असायचे.
आता पर्यंत तीन चार स्त्रिया त्या ही ओळखीतल्या काकू बाई बघितल्या. नवरा असतो बाहेरच्या देशात आणि ह्या इथे affair सुरु ठेवतात.

काही लग्नामध्ये त्रास झालेल्या स्त्रिया असतात ज्या divorce घेतात. ज्या खऱ्या पीडित  असतात.

आता विवाहित पीडित पुरुषांसाठी अजून तरी आपल्या देशात एक ही कायदा नाही आहे.

मानसिक त्रास दिला तर साधी fir सुद्धा होत नाही.

हे अशी आहे सध्याची विवाह संस्था.

काही जण पर्याय शोधत आहेत .कोणी living relationship, कोणी स्वतः च स्वतःशी विवाह करणारे विचित्र माणसं ही जन्माला आली आहेत 🤣

ह्या वर एकाने उपाय सांगितला आहे नाती कशी जपायची ह्या वर  coaching class सुरू व्हायला हवेत ups and down मध्ये कसं वागावं कसं strong रहावं हे ही शिकतील.

#vidyamsblog

post 1

When you shift your energy towards yourself ; your habits changes. Peace of mind achieved. Just relax in own being. Reading book , reading quotes daily , blogging , micro blogging , enjoying  photography online good experience. 

#vidyamslife

post 6

Waqf board ownership document नाही आणि कोणत्याही जमिनीला waqf ची म्हणून बोलले की झालं असा कायदा खांग्रेस ने केला!

शाळेत धडा होता एका राजाला वरदान मिळालं होतं जिथे हाथ लावणार ती गोष्ट सोन्याची आणि त्याच्या लोभापायी त्याने त्याच्या मुलाला ही हाथ लावला आणि लोभी संपला !

ह्या waqf च आणि खाग्रेसी च असंच होवो !
#vidyamsblog

post 5

आमच्या इथे औदुंबर च झाड आहे ऋतु बदलतात तसं ते ही बदलतं! पालवी आणि कधी पानगळ सुरू असतं त्यांचं चक्र ऋतु बदलतात तसं ! पक्षी येतात फळं खातात आणि त्याची परतफेड म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी बिया टाकतात नवीन झाड उगवतात!उपकाराची जाणीव मुक्या प्राण्यांना असते
पण कामपूरता मामा असणाऱ्या नात्यांना नाही !

#vidyamsblog

post 4

महाराष्ट्र राज्य सरकार ८२ % बहुमत मिळवलं! विपक्ष च नाही. भाऊ तोरसेकर सांगायचे २९ सदस्य प्रत्येक पार्टीला असले तर राज्यसभा मध्ये त्यांचे प्रतिनिधी पाठवू शकतात!

लोकसभेत जिंकले खांग्रेसी , राज्यसभा , महाराष्ट्र राज्यात हरले!

#vidyamsblog

post 3

भारताची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी सोरोस ने अमेरिकेच्या १ बिलियन खर्च केले! खाग्रेस च्या मित्र परिवारातील सदस्य हा!
देशद्रोही गोष्टी करणे अडाणी वर sebi सदस्यांवर आरोप करणे! देशाचं पुन्हा विभाजन करण्यासाठी चे प्रयत्न जोरदार सुरू आहेत ह्या लोकांचे!

हरियाणा मध्ये कळलं म्हणून बीजेपी आली सत्तेत !

चाणक्य आधीच बोलले विदेशीला कधी देशाची सत्ता सोपवायची नाही त्यांच्या वर विश्वास ठेवायचा नाही!

जानेवारी मध्ये trump सरकार येणार म्हणून
त्याआधी भारताला अस्थिर करण्याची काम सुरू आहेत बांग्लादेश समजले भारताला , तिथे biden सरकार यशस्वी झालं  त्यातही खांग्रेस चा हाथ होता!

#vidyamsblog

post 2 दार बंद

आज काल शहरात दार बंद !
स्त्रिया घरी असणाऱ्यांना कधी मानसिक त्रास होतो एकटेपणा चा! मग त्या स्त्रिया विवाहित असो नसो ; मुलं असो किंवा नसो गृहिणी मात्र असतात !

व्यक्त करायला कोणी नसतं तर कधी एकत्र कुटुंबाची सवय ! चुकून कोणाला चांगले शेजारी भेटतात!

Community building exercise or society काही नाही आपल्या समाजात!

आई वडलांच्या काळात भावाच्या मित्राची आई ती ही दुसऱ्या इमारती मधली तब्बेत ठीक नसताना आई ला लाडू द्यायची डिंकाचे करून!

कधी भावाला शाळेत सोडायला जायचं असतं दुपारी तेव्हा
दुसऱ्या इमारती मधल्या शेजारी कडे ठेवायची मला !
सुरवातीला चांगली होती सोसायटी !
तेव्हाच्या काळात सगळ्या गृहिणी असायच्या! आताच्या शिकलेल्या महिला शेजारी नको कारण मोजकी मित्रमंडळी आहेत तेच विश्व !

शिक्षण घेऊन माणूस घडला का बिघडला त्याचं त्यालाच माहिती!
भारतीय शिक्षण माणूस घडवत नाही!

#vidyamsblog

post 1 शिक्षण

माणुसकी च शिक्षण दिलं जात नाही. फक्त भारतात पैसे कमवण्याचं शिक्षण मिळतं.

हिंदू बहूसंख्य असून सुद्धा धर्माचं शिक्षण मिळतं नाही.
Grief दुःखद प्रसंगाला कसं तोंड द्यावं मन कणखर कसं करावं. समाज म्हणून एकमेकां सोबत काय संवाद करावा ..कोणाचा अंतिम संस्कार कसा करतात
कार्य कसं करतात ? काही शिकवलं जातं नाही .

कमाई आणि शिक्षण काय करता अमूक गोष्ट झाली का ?
असल्या चेकश्या करायला न शिकवता येत मात्र समाजाला !

काश्मीर मधून हिंदू  पंडितांवर हिंसा असो किंवा केरळ, बांग्लादेश मध्ये  एकच कारण आहे क्षत्रिय नाही . १५ ऑगस्ट च्या  आधी जास्त गुरुकुल होते.
पहिला शिक्षण मंत्री मोमीन समाजाचा. नालंदा विद्यापीठ नष्ट केलं याने आधी. स्वा सावरकर बोस सगळ्यांच्या बैठकी तिथे व्हायच्या . इतिहास पुसण्यासाठी प्रयत्न नुसता.
मशिदी मंदिर परिसरात बांधल्या तिथेही गुरुकुल च अस्तित्व होतं. जसं आज काल चर्च च्या बाजूला असतात त्यांच्या शाळा मात्र हिंदू साठी वेगळे नियम.

दसरा नुसता नावाला साजरा करतो.

#vidyamsblog

गुरुकुल

Post 1 


माणुसकी च शिक्षण दिलं जात नाही. फक्त भारतात पैसे कमवण्याचं शिक्षण मिळतं.

हिंदू बहूसंख्य असून सुद्धा धर्माचं शिक्षण मिळतं नाही.
Grief दुःखद प्रसंगाला कसं तोंड द्यावं मन कणखर कसं करावं. समाज म्हणून एकमेकां सोबत काय संवाद करावा ..कोणाचा अंतिम संस्कार कसा करतात 
कार्य कसं करतात ? काही शिकवलं जातं नाही .

कमाई आणि शिक्षण काय करता अमूक गोष्ट झाली का ?
असल्या चेकश्या करायला न शिकवता येत मात्र समाजाला !

काश्मीर मधून हिंदू  पंडितांवर हिंसा असो किंवा केरळ, बांग्लादेश मध्ये  एकच कारण आहे क्षत्रिय नाही . १५ ऑगस्ट च्या  आधी जास्त गुरुकुल होते. 
पहिला शिक्षण मंत्री मोमीन समाजाचा. नालंदा विद्यापीठ नष्ट केलं याने आधी. स्वा सावरकर बोस सगळ्यांच्या बैठकी तिथे व्हायच्या . इतिहास पुसण्यासाठी प्रयत्न नुसता.
मशिदी मंदिर परिसरात बांधल्या तिथेही गुरुकुल च अस्तित्व होतं. जसं आज काल चर्च च्या बाजूला असतात त्यांच्या शाळा मात्र हिंदू साठी वेगळे नियम.

दसरा नुसता नावाला साजरा करतो.

#vidyamsblog

कर्म

आज काल लेख लिहायला किंवा चघळायला आजारी क्रिकेटपटू  चा विषय मिळाला आहे. त्याचे आजारपणातले फोटो टाकून काय समाधान मिळत माहिती नाही. नाव लिहिलं तर पुरे असतं की.

ज्या व्यक्तीने स्वतःच्या धर्माचा त्याग केला हिंदू चा ख्रिश्चन झाला , व्यसनी झाला त्याच्याबद्दल कशाला काय वाटावं .. शेवटी जो तो ज्याच्या त्याच्या कर्माचा धनी.
#vidyamsblog

मन

कुछ कह गए 
कुछ सह गए 
कुछ कहते कहते 
रह गए 

#vidyamslife
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .