post 2 दार बंद

आज काल शहरात दार बंद !
स्त्रिया घरी असणाऱ्यांना कधी मानसिक त्रास होतो एकटेपणा चा! मग त्या स्त्रिया विवाहित असो नसो ; मुलं असो किंवा नसो गृहिणी मात्र असतात !

व्यक्त करायला कोणी नसतं तर कधी एकत्र कुटुंबाची सवय ! चुकून कोणाला चांगले शेजारी भेटतात!

Community building exercise or society काही नाही आपल्या समाजात!

आई वडलांच्या काळात भावाच्या मित्राची आई ती ही दुसऱ्या इमारती मधली तब्बेत ठीक नसताना आई ला लाडू द्यायची डिंकाचे करून!

कधी भावाला शाळेत सोडायला जायचं असतं दुपारी तेव्हा
दुसऱ्या इमारती मधल्या शेजारी कडे ठेवायची मला !
सुरवातीला चांगली होती सोसायटी !
तेव्हाच्या काळात सगळ्या गृहिणी असायच्या! आताच्या शिकलेल्या महिला शेजारी नको कारण मोजकी मित्रमंडळी आहेत तेच विश्व !

शिक्षण घेऊन माणूस घडला का बिघडला त्याचं त्यालाच माहिती!
भारतीय शिक्षण माणूस घडवत नाही!

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .