चित्रपट भावनाप्रधान असतात तिथे भावनांचं राज्य जास्त आणि बुद्धी कमी म्हणून चित्रपट( योग्य ) चांगलं माध्यम आहे माणसांना संवेदनशील बनवण्याचं.
आज कालच्या मुलाखती मध्ये मुलाखत घेणारा जास्त बोलतो 🤣 आपल्याला बोलायची वेळ कधी येते याची वाट बघावी लागते.
तुम्हाला भेटून आनंद झाला पण त्यांच्या चेहऱ्यावर काही आनंद दिसत नाही असं ही त्यांना भेटलेल्या काही माणसांवर टिपणी केली.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment