कले च आयुष्यातल महत्त्व

कठीण काळातून तारते ती कला ..
मन स्थिर करायला शिकवले ती कला असते जी सुख दुःखात आपली साथ देते. कधी बदललेल्या परिस्थिती मुळे सवय सुटली तरी पुन्हा नव्याने प्रवास पुन्हा शिकून सुरवात केली की ती आपल्याला साथ देते! 
#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .