रामायणात राजा दशरथाला रामाचा त्यांच्या मुलाचा वियोग सहन झाला नाही आणि त्यांनी जीव सोडला .
आज कालच्या काळात ही तेच सुरू आहे . तलाक आणि पैसे घेण्यासाठी स्त्रिया पुरुषांना लुटतात आणि मानसिक छळ म्हणून त्यांच्या मुलांना सुध्दा भेटू देत नाहीत . अतुल सुभाष च्या केस असो किंवा twitter space वर स्वतःची व्यथा मांडणारे पुरुष असो.
कायदा असूनही मुलांना त्यांच्या पालकांना भेटायला देत नाही . मग इतिहासाची पुनरावृत्ती अटळ !
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment