pisces

जोपर्यंत माणूस कळतं नाही तोपर्यंत चांगलं वागतात !नंतर समोरच्या माणसाला ओळखलं की चांगलं वागायचं की वाईट समोरच्या माणसाच्या वागणुकीवर अवलंबून असते!

वाद विवादात पडणं बिलकुल आवडतं नसतं. सरळ निरोप देतात नाही पटत तर नाही पटत एखाद्या व्यक्ती सोबत.

good bye 2020

#2020 
ह्यावर्षी घडलेल्या गोष्टी

१.  ई अक्षरमन शब्दत्रिवेणी  नावाने YouTube वर दोन साहित्यिक, उपक्रम मैत्रिणींच्या मदतीने राबवले!☺️ ते ही lockdown मध्ये! 
२. नवीन नवीन recipe शिकल्या आणि जमेल तसे video काढले !

social media आणि माणसं

Facebook उत्तम माध्यम आहे  आपली कला सादर करायला , व्यक्त व्हायला. वपू बोलतात तसं कोणी चोवीस तास एका भूमिकेत नसतं. उदाहरण कवी चोवीस तास कवी नसतो किंवा कोणताही कलाकार. कलाकार आवडला म्हणजे त्याच्यातल्या माणसाला आपण ओळखतो असं कुठे असतं. म्हणून ती व्यक्ती कशी आहे हे प्रत्यक्ष भेटल्याशिवाय ती चांगली आहे का वाईट ह्याचे अंदाज बांधणे योग्य नाही वाटतं. संवाद पेपर देहबोली ८०% बोलकी असते म्हणून भेटीगाठी करून माणूस ओळखणं उत्तम . आपण चांगलं वागलं म्हणजे दुसरी व्यक्ती चांगली वागेल हे गृहीत धरूच नये. चुकातून शिकत जायचं इतकंच माणसांच्या हाती असतं. इथे कोणी वाईट बोललं तर लगेच screenshot घेणार समोरची व्यक्ती. मग बदनामी व्हायला किती वेळ लागतो. चांगल्या पण मोजक्याच व्यक्तीं सोबत मैत्री झाली तर आपलं नशीब समजायचं . जे आपले नाहीत त्यांना सरळ निरोप द्यायचा कायमचा. प्रत्येका सोबत wavelength जुळायलाच हवी असा अट्टहास नसावा.  #vidya

वाटसरू



#वाटसरू

quotes

my quotes



मैत्री

मैत्री साठी एकच अट असते ती म्हणजे  तुम्ही कसे माणूस आहात. पैसा, प्रसिद्धी , शिक्षण सगळं दुय्यम ठरतं.    #vidya

quotes

भेटीगाठी

माणसांच्या भेटीगाठी कराव्या खऱ्या आयुष्यात त्यातून आपण कसं वागायचं कसं नाही हे पण शिकता येतं!
#vidya

1

म्हणून आम्ही बिघडलेलोच आहोत ! कारण स्वतःच्या विचारांनी चालतो 😎😂 तुमच्या आयुष्यात काय दिवे लावायचे ते तुम्ही लावायला स्वतंत्र आहात तसे आम्ही पण स्वतंत्रच आहोत 😀

व्यसनी बायका

सावधान! गोड गोड बोलून फिरायला जाऊया बोलतात बायका आणि इतर स्त्रियांना त्यांचे स्वतःचे फोटो ,video काढायला लावतात! 😡 fb वर मिरवायच असतं! Social media च व्यसन लागलं असतं अश्यांना!
दुसऱ्यांना फसवणाऱ्यांचं ,दुसऱ्या माणसांचा वापर करणाऱ्यांच काही चांगलं होतं नसतं! कर्माची फळं ह्या नाहीतर पुढच्या जन्मात नक्की मिळतात! 

#vidya

पुणेकर

काही वय वर्ष साठ झाली निवृत्त झाली तरी दुपारची झोप नको असते आणि आम्ही पुणेकर नसलो तरी दुपारची झोप मात्र सोडत नाही! 😂 
#vidya

कलाकार

कलाकार त्यातही छान छान लिहिणारी व्यक्ती मध्ये माणुसकी नसेल तर तो माणूस ही नसतो!

#vidya

old post

Whenever you take right decision you gets the peaceful mind as the end result . 
#vidya

आपण कोण

आपण कोण आहोत कळलं की प्रगती खुंटते तशी पण😂😀 आणि सोबत माज येतो तो वेगळा! जो retirement झाली तरी टिकून राहतो नोकरी करणारी व्यक्ती ही अपवाद नाही !#vidy
27 dec

सुख

लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही, म्हणजे माणसाला सुख लागतं. #vapu

नाही

Be yourself. एखादी गोष्ट मनापासून करावीशी नाही वाटली तर सरळ नाही म्हणावं! 
#vidya

हो

हो बोललो की सगळे चांगले वागतात! नाही बोलल्यावर समोरच्याचे खरे रंग ही कळतात! 😀🤣 मग पालक पण आले त्यात! 
#vidy27 dec

risk

Take risk in life either you win or learn lessons in life.
#vidya

28 December diary

आवाज नुसता चांगला असून चालत नसतं !मन चांगलं असावं लागतं!
#इति माझा भाऊ 😂🤣

social media व्यसन

फिरायला जाताना जर सतत social media वापरणार असाल तर तुम्ही फक्त देहाने फिरत आहात मनाने नाही!
माणसं आजूबाजूला असताना mobile वापरणं त्याला phubbing म्हणतात! मागे आशा भोसले यांनी ही पोस्ट केली होती! सगळे मोबाईल मध्ये घुसलेले त्याच्या सोबत बोलायला कोणी नव्हता! Mobile चा वाटू वापर करणे हे सुद्धा व्यसन आहे! फक्त या व्यसना बद्दल अजून जनजागृती कमी आहे म्हणायला हवं! 

#vidya

quotes

👣
          👣
                      👣
 "If you think you are big, you will become small. If you are willing to become an absolute nothing, you will become larger than creation and Creator."
 - *Sadhguru*

प्रश्न

स्वतः चे प्रश्न स्वतः च सोडवायचे असतात! कारण समोरच्या व्यक्तीला मनाचा कोलाहल तितक्याच तीव्रतेने कळेलच असं नसतं! एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं त्या वेळी नाहीच मिळालं तर शांत राहण्या शिवाय पर्याय नसतो! #vidya

देह बोली

खऱ्या आयुष्यात माणसांच्या भेटीगाठी कराव्या कारण social media वर गोड गोड बोलणारे काही स्वार्थी माणसं ही भेटतात हे भेटल्या शिवाय कळत नसतं! वस्तू पेक्षा माणसांचा वापर करण्यात पटाईत असतात. वाणी बोलत असली तरी देह ८०% बोलतो.
तेच हवं असतं माणसं वाचताना! #vidya

शांत

स्वतः चे प्रश्न स्वतः च सोडवायचे असतात! कारण समोरच्या व्यक्तीला मनाचा कोलाहल तितक्याच तीव्रतेने कळेलच असं नसतं! एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं त्या वेळी नाहीच मिळालं तर शांत राहण्या शिवाय पर्याय नसतो! #vidya

दुष्ट माणसं

खलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया।
उपाहन्मुखभंगो वा दूरतो वा विसर्जनम्।।

दुष्ट आणि काटा यांचा प्रतिकार करण्याचे दोन मार्ग आहेत. एक तर जोड्याने त्याचे तोंड फोडावे किंवा दूर नेऊन टाकावे.
****

दोन्ही करावंसं वाटतं पण आम्ही दुसरं निवडतो 😂

mobile addiction

फिरायला जाताना जर सतत social media वापरणार असाल तर तुम्ही फक्त देहाने फिरत आहात मनाने नाही!
माणसं आजूबाजूला असताना mobile वापरणं त्याला phubbing म्हणतात! मागे आशा भोसले यांनी ही पोस्ट केली होती! सगळे मोबाईल मध्ये घुसलेले त्याच्या सोबत बोलायला कोणी नव्हता! Mobile चा वाटू वापर करणे हे सुद्धा व्यसन आहे! फक्त या व्यसना बद्दल अजून जनजागृती कमी आहे म्हणायला हवं! 

#vidya

अस्तित्व

शून्यातून स्वतः च अस्तित्व निर्माण करणारी व्यक्ती , स्वतः एकटा संघर्ष करणारी व्यक्ती आपल्या मुळांना घट्ट धरून असते! सामान्य ते असामान्य प्रवास झालेला उत्तम ! माणूस म्हणून सुध्दा ती घडतं असते! ज्याची मूळ मातीला घट्ट धरून असतात ते झाडंच तग धरुन रहात शेवटी! दुसऱ्याच्या अस्तित्वा मुळे ओळख असणाऱ्यांना स्वतःच वेगळं अस्तित्व नसतं आणि त्यांनी शोधलं ही नसतं  किंवा त्यांना गरजही वाटतं नसते! ज्यांना वाटते ते स्वतःच वेगळं विश्व निर्माण करण्यासाठी धडपड करतात! आहे त्या अनुकूल जगाचा ही त्याग करतात! #vidya

सामाजिक कार्य

आज काल सामाजिक कार्य सुद्धा दिखावा म्हणून करतात काही लोकं! मान सन्मान मिळावा म्हणून किती तो आटापिटा असतो काहींचा!  #vidya

quotes

If anyone want to be with you sincerely then they will never try to  change you. They will accept you the way you are. Be yourself right people will stay in your life.
#vidya

आदर

तुम्ही कोण आहात ? काय करता? आम्हाला तुमच्या कडून काही भविष्यात मदत होईल का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीतशी मिळाली की समोरच्याला मान , आदर द्यायचा , संपर्कात राहायचं की नाही ठरवतात कलियुगातली लोकं! #vidya

समृद्धी माणूस आणि वाचन

जोपर्यंत माणूस त्याने लिहिलेल्या चांगल्या गोष्टी वाचलेल्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यात अंमलात आणत नाही तोपर्यंत तो समृद्ध होतं नाही! शेवटी माणूस कसा होता यावरच चर्चा होते त्याने किती कमवल त्याला किती यश मिळालं होतं या पेक्षा माणूस माणूस झाला का याकडे लक्ष असतं इतरांचं !नाहीतर माणूस देव आणि जनावर दोघांच्या मध्ये तारेवरची कसरत करतच असतो! निदान माणुसकीने वागला तर माणूस म्हणून तरी घडेल ! #vidya

सुंदर देह का मन

सुंदर देहापुढे मनाची सुंदरता , निर्मळ मनच वरचढ ठरतं! 
#vidya

गुरू

खरा गुरु स्वानुभवी असतो!आत्म ज्ञानाची अनुभुती झालेला असतो! सर्वांना एक समान वागवतो भेदभाव करत नाही!☺️#vidya

वागणूक

आपल्याला समोरच्याकडून जशी वागणूक हवी तशीच वागणूक त्या व्यक्तीला द्यावी तेव्हा मात्र पद ,प्रतिष्ठा , पैसा , श्रीमंत ,गरीब , वय याचा विचार बाजूला ठेवायचा असतो  ! पण आपण कितीही चांगले वागलो , मदत केली तरी वस्तूं पेक्षा माणसाचा वापर करणारी व्यक्ती आपल्या आजूबाजूला भेटतातच ! # vidya

माणूस

माणूस ओळखणं आणि चांगली व्यक्ती भेटणं कलियुगात दुर्मिळ झालं असं वाटत अशी माणसं भेटली की !

स्वतंत्र स्त्री

स्वतंत्र विचार करणाऱ्या मुली ना स्त्रियांना झेपतात ना पुरुषांना! कारण लोकांना नाही हा शब्द ऐकायची सवय नसते! #vidya

व्यक्तिमत्त्व कपड्यावरून नसतं ओळखायचं

विमानातून प्रवास करताना सुधा मूर्तीला कपड्यावरुन cattle class म्हणाले आणि नंतर  तीच त्यांना मार्गदर्शक होती. कपड्यावरून कोण काय आहे हे कधीच कळत नसतं . स्वतः ला मेकअप करायला आवडतो म्हणून इतरांना आवडत नसेल तर त्यांना हीनवु तरी नये इतके साधे mannersसुद्धा नसतात काही लोकांमध्ये! #vidya

self respect

Self respect is more important than anything.Never compromise with self respect even you are in trouble situation.  #vidya

गावातली मुलं

शहरातल्या लहान मुलांपेक्षा गावातील मुलांना अधिक समाजाची जाणीव असतात. गावी सगळ्या वयाची माणसं रहातात . एखादी घटना घडली तर लगेच पसरते! सहावी चा मुलगा सांगत होता क्रिकेट साठी पैसे आम्ही मुलं गोळा करतो का तर मोठी माणसं उल्लू बनवतात!

पैसे गोळा करून हवी ती गोष्ट आणली नाही तर वाद होतात आणि पैसे पुन्हा एकमेकांना वाटले जातात!

यंदा कोरोना काळात मुलं फक्त घरी नाहीतर क्रिकेट खेळत होती . वाट बघत होती शाळा कधी सुरू होतेय त्याची.  त्यांना गणेशोत्सव पण बरोबर साजरा करता आला नाही.  सगळे  बँड बाजे मिरवणूक असायची सांगत होते. मी म्हटलं दोन तीन महिन्यात होईल सगळं ठीक लस येईल आता बातम्या तर येत आहेत tv वर !

सहावी चा मुलगा सांगत होता त्याच्या गावी एक २७ वर्षाचा मुलगा दारू पिऊन वारला. (मृत्यू ची जाणीव आहे त्यांना इतक्या लहान वयात .) मी काही दारू पिणार नाही .( दुसऱ्या च्या चुका मधून शिकला.)वडलां सोबत जातो  dj च्या व्यवसाय आहे वडलांचा. मोठी माणसं पितात पण मी नाही कधी पीत . गाणी पण चांगली वाजवतो सांगत होता!
#vidya

सावळी

एक कोकणात सातवीत असणारी मुलगी भेटली! ती सावळी गोरी नाही  अशी ओळख तिनेच स्वतः ची केली! समाजाने बिंबवले होते की गोरा रंग सुंदर! विसाव्या शतकात असली मानसिकता आपल्या देशात अजून ही आहे!😢 मी म्हटलं तिला तू पण सुंदर आहेस लोकं काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नकोस! आपण सुंदर आहोत असं म्हणायचं!☺️ Miss world काmiss universe एक जण झाली ती  सुद्धा सावळी होती असं सांगितलं! #vidya

आयुष्य आणि कोरोना

2020 वर्षभर कोरोनाच्या काळात काही सकारात्मक गोष्टी काही नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत होत्या! पूर्वी जेव्हा औषध उपलब्ध नव्हतं तेव्हा रुद्राक्षाची झाडं निर्माण झाली!

 माणूसाचं आयुष्य क्षणभंगुर असतं हे धावपळीच्या जगण्यात माणूस विसरला हेच लक्षात आणून द्यायला निसर्ग आपलं रूप दाखवत असतो की! तो सूक्ष्म कोरोना एवढ्या मोठ्या माणसाला घरात बसवू शकतो ! जिवा पेक्षा काही मोठं नसतं! जीवन पैश्या पेक्षा मूल्यवान आहे ! वेळ आली की आहे त्या परिस्थितिचा सामना करायचा असतो हेच शिकवलं! वयस्कर मंडळीना घरी आराम करायला लावला आणि नव्या पिढीला कौटुंबिक व्यवहार शिकवला!  माणसाने आधी माणूस बना हे काहींना शिकवलं ! Digital Technology येऊन किती वर्षे झाली पण ह्यावेळी उपयोग जास्त झाला online transaction झाली! हळूहळू माणूस प्रगत होईल तसा भ्रष्ट्राचार कमी होईल ol transaction मुळे भारतात अशी अपेक्षा मात्र ठेवायला हवी ! नाहीतर कायदे आहेतच भ्रष्टाचार विरोधात! 

आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत असतात त्या वर्तमानात जगायला शिकवतात आणि भविष्य सुद्धा वर्तमानातूनच निर्माण होतं!
#vidya

1

थालीपीठाचे वडे,उकडाम्बा  अप्रतिम लागतो! कोकणात एका सुगरणीच्या हात च खायला मिळालं! 😋

मन

सुंदर देहापुढे मनाची सुंदरता , निर्मळ मन वरचढ ठरतं! 
#vidya

समृद्ध माणूस

जोपर्यंत माणूस त्याने लिहिलेल्या चांगल्या गोष्टी वाचलेल्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यात अंमलात आणत नाही तोपर्यंत तो समृद्ध होतं नाही! शेवटी माणूस कसा होता यावरच चर्चा होते त्याने किती कमवल त्याला किती यश मिळालं होतं या पेक्षा माणूस माणूस झाला का याकडे लक्ष असतं इतरांचं !नाहीतर माणूस देव आणि जनावर दोघांच्या मध्ये तारेवरची कसरत करतच असतो! निदान माणुसकीने वागला तर माणूस म्हणून तरी घडेल ! #vidya

2020

वर्षभर कोरोनाच्या काळात काही सकारात्मक गोष्टी काही नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत होत्या! पूर्वी जेव्हा औषध उपलब्ध नव्हतं तेव्हा रुद्राक्षाची झाडं निर्माण झाली!

माणूसाचं आयुष्य क्षणभंगुर असतं हे धावपळीच्या जगण्यात माणूस विसरला हेच लक्षात आणून द्यायला निसर्ग आपलं रूप दाखवत असतो की! तो सूक्ष्म कोरोना एवढ्या मोठ्या माणसाला घरात बसवू शकतो ! जिवा पेक्षा काही मोठं नसतं! जीवन पैश्या पेक्षा मूल्यवान आहे ! वेळ आली की आहे त्या परिस्थितिचा सामना करायचा असतो हेच शिकवलं! वयस्कर मंडळीना घरी आराम करायला लावला आणि नव्या पिढीला कौटुंबिक व्यवहार शिकवला!  माणसाने आधी माणूस बना हे काहींना शिकवलं ! Digital Technology येऊन किती वर्षे झाली पण ह्यावेळी उपयोग जास्त झाला online transaction झाली! हळूहळू माणूस प्रगत होईल तसा भ्रष्ट्राचार कमी होईल ol transaction मुळे भारतात अशी अपेक्षा मात्र ठेवायला हवी ! नाहीतर कायदे आहेतच भ्रष्टाचार विरोधात! 


आयुष्यात जे काही घडायला हवं वर्तमानात शिकायला हवं ते ते आयुष्य शिकवत असतं!

#vidya


......


2020 वर्षभर कोरोनाच्या काळात काही सकारात्मक गोष्टी काही नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत होत्या! पूर्वी जेव्हा औषध उपलब्ध नव्हतं तेव्हा रुद्राक्षाची झाडं निर्माण झाली!


 माणूसाचं आयुष्य क्षणभंगुर असतं हे धावपळीच्या जगण्यात माणूस विसरला हेच लक्षात आणून द्यायला निसर्ग आपलं रूप दाखवत असतो की! तो सूक्ष्म कोरोना एवढ्या मोठ्या माणसाला घरात बसवू शकतो ! जिवा पेक्षा काही मोठं नसतं! जीवन पैश्या पेक्षा मूल्यवान आहे ! वेळ आली की आहे त्या परिस्थितिचा सामना करायचा असतो हेच शिकवलं! वयस्कर मंडळीना घरी आराम करायला लावला आणि नव्या पिढीला कौटुंबिक व्यवहार शिकवला!  माणसाने आधी माणूस बना हे काहींना शिकवलं ! Digital Technology येऊन किती वर्षे झाली पण ह्यावेळी उपयोग जास्त झाला online transaction झाली! हळूहळू माणूस प्रगत होईल तसा भ्रष्ट्राचार कमी होईल ol transaction मुळे भारतात अशी अपेक्षा मात्र ठेवायला हवी ! नाहीतर कायदे आहेतच भ्रष्टाचार विरोधात! 


आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत असतात त्या वर्तमानात जगायला शिकवतात आणि भविष्य सुद्धा वर्तमानातूनच निर्माण होतं!

#vidya

मान सन्मान

एखादी उंची गाठली म्हणून  समाजात मान मिळतो ! तरीही सामान्य माणसा मुळे ही मंडळी मोठी झाली असतात ते विसरतात! जी इतरांना कमी लेखतात . मीच मोठा ह्या तोऱ्यात वावरतात ती एक दिवशी एकलकोंडी पडतात!
#vidya

गृहउद्योग

कोकणात देवरुख मध्ये माझी प्रणाली सोबत ओळख झाली , मैत्री झाली !तिने जेवणाची सेवा पुरवण्याचा गृहउद्योग सुरू केला आहे! उद्योग सुरू करून एक महिना झाला!   ☺️ तिच्यासाठी business card design बनवून दिलं!

 Vidya

शांत

अनोळखी माणसांनी लेखकांपासून लांब रहावं 😎 कारण ते शांत असले तरी प्रत्येक गोष्टीच , व्यक्तीच्या वागण्याचं सतत निरीक्षण करत असतात ! समाजात काय चालले आहे  हे त्यांना लोकाच्या वागण्यावरून आणि लहान ,मोठ्या वयाच्या व्यक्तीं सोबत संवाद करून कळतं ! ☺️  निरीक्षण करत असताना आपली मत आणि आपलं ज्ञानाचं प्रदर्शन करणं लेखन करणारी व्यक्ती टाळते !वाद विवाद नाहीतर सुरू होतात की विरुद्ध मताची व्यक्ती भेटल्या की! 🤣😎
#vidya

नाती

Maturity कमी असते म्हणून माणसं नात टिकावायचा विफळ प्रयत्न करतात आणि  संवाद संपतो शेवटी टाळी एका हाताने वाजत नसते! दुसरं कारण माणसांची सवय होते मग त्याच्या चुका कडे पण आपण दुर्लक्ष करतो ! :( 

6

कलाकार उत्तम असला तरी माणूस म्हणून चांगला असेलच असं काही नसतं! #vidya

5

आपण दुसऱ्या व्यक्ती सोबत कसे वागतो यावरून आपलं व्यक्तिमत्त्व समोरच्याला कळत असतं! समोरचा वाईट वागला म्हणून आपण पण तेच केलं तर आपल्यात आणि त्याच्यात काय फरक पण दुसऱ्यांना दुःख देणारी व्यक्ती कधीच सुखात रहात नाही! #vidya

4

माणूस बदनामी ला घाबरतो ! मग स्त्री असो वा पुरुष ! #vidya

3

दुसऱ्याची लायकी काढणारे स्वतःची च लायकी दाखवत असतात! #vidya

2

यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निघर्षणच्छेदनतापताडनैः|
तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा||

ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा घासून, तुकडा पाडून, तापवून आणि आघात करून- अशा  चार प्रकारांनी करतात; त्याप्रमाणे माणसांची परीक्षा त्याचं शिक्षण, चारित्र्य, गुण आणि कर्म यावरुन करतात.

1

प्रवाहाच्या विरुद्ध जायला धाडस लागतं! आपला स्वभाव , वागणं स्वतः च स्वतंत्र अस्तित्व ,वेगळेपण जपणं स्वतःच्याच हातात असतं! आपण आहोत तसं आपण  स्वतःला स्वीकारल की झालं मग इतरांना आपला स्वभाव ,विचार कोणाला आवडो वा न आवडो आपल्याला कशाला फरक पडावा मग!
#vidya

पुस्तक प्रकाशन

जग बदलत आहे म्हणून आपणही बदलायला हवं ! पुस्तक प्रकाशित करायचं असेल तर रसिक हवाच आहे त्यासाठी कोणी fb profile वापरत ! बाहेरच्या देशातले साहित्यिक fb page वापरतात ! पूर्वी वर्तमानपत्रात प्रकाशित करायचे मला तर ते पूर्वी च जास्त आवडतं!☺️ कारण तिकडे संपादक असतो उगाच काही ही प्रकाशित करत नाही ! विकास ही होतो लिहिणाऱ्या व्यक्ती चा! Fb वर पोस्ट करून नावीन्य जातं! पण रसिक असतात ते संग्रही हवं म्हणून घेतातच ! #vidya

कर्म

माणसाच्या आयुष्यात सगळं मनासारखं होईलच असं नसतं.आयुष्य क्षणभंगुर आहे! माणूस देव नाही . अति प्रमाणात अपेक्षा करू नये स्वतः कडून किंवा इतरांकडून .आपल्या हातात फक्त कर्म करणं असतं फळाची अपेक्षा करू नये  , भगवद्गीता मध्ये  लिहिलं आहे. इतकं जरी जमलं तरी पुरे.आयुष्यात चांगली माणसं आणि वाईट दोन्ही माणसं असतात . चांगलं काम करत असू तर कोणी ना कोणी मार्गात येणारच की . कोणतंही काम जीवापेक्षा मोठं नसतं. मन शांत ठेवायला म्हणून गुरू लागतो नुसतं degree शिक्षण घेऊन काही होत नसत! 
माणसाने वर्तमानात जगावं! ज्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत ती वेळेवर नाहीतर देवावर सोपवावीत!

#vidya

मराठी माणूस

मराठी माणसाला जितकं मराठी येतं आणि इंग्रजी त्यापेक्षा सहज बोलायला जमत नाही तसं इंग्रजी मातृभाषा असणाऱ्यांना तितकंच मराठी सहज बोलता येत नाही ! परकीय लोकांमध्ये फक्त एक फरक असतो ते सरळ सरळ स्वीकारतात भाषा येत नाही मोजकेच शब्द माहिती आहेत म्हणून आणि याउलट मराठी माणूस न्यूनगंड बाळगतो इंग्रजी येत नाही म्हणून ! #vidya

नातं

काही माणसं कधी समोरचा व्यक्ती कामाला येऊ शकतो म्हणून नाती (?) जपतात! समोर एक मनात एक असतं! पाठीमागे शिव्या द्यायच्या आणि तोंडावर गोड गोड बोलणारी !एकमेकांना पुरक असतात मात्र ती!  दोघेही कामासाठी नात(?) स्वार्थासाठी च टिकवणारी! 
खरं बोललं तर किती नाती टिकतील ना यांची? 
खऱ्या आयुष्यात असतात अशी स्वार्थी लोकं!

वारस

सामाजिक कार्य करण्याचा सुद्धा वारस असतात! मग त्या पुढच्या पिढीत वाद झाले की एक जण आत्महत्या करणारी टोकाची भूमिका घेतो! 
समाजाची काळजी करताना स्वतः च्याच  माणसांची मानसिक स्थिती चांगली नसताना त्या व्यक्तीची काळजी घेणं समजून घेणे गरजेचे असतं पण कोणीच नसतं अश्यावेळी  सोबत :( 

कोणताही वारसा असो सामाजिक , राजकीय  मतभेद असले तर विभक्त होऊन आपापली काम करावी ! 
एका म्यानात दोन तलवारी रहात नसतात! 
नेतृत्व एका कडेच सोपवायचं असतं! एका पेक्षा अधिक जबाबदारी घेणाऱ्या व्यक्ती सोबत नेतृत्व शैली असणाऱ्या  कश्या एकत्र राहतील! 

बाबा आमटे यांच्या नातीचा दुःखद अंत झाला !
भावपूर्ण श्रद्धांजली  💐 

 #vidya

कोरोना काळ

कोरोनाच्या काळात खूप नुकसान झालं व्यवसाय करणाऱ्यांच त्यातला एक हॉटेल व्यवसायिक सोळा लाख नुकसान झालं असं steel च्या दुकान दाराला सांगत होता आणि पाव कापायची सुरू दहा रु द्या बोलत होता! माणुसकी दाखवायचे दिवस आहेत त्या दुकानदाराने मग मोफतच दिली सुरू! नव्याने पुन्हा एकदा शून्यातून विश्व उभं करणार होता व्यवसायिक ! 🙏 चांगल्या माणसांना चांगली माणसं भेटतात म्हणायचं!

पालक

आपल्या इथे पालक मुलांना जन्म दिल्यावर त्यांचे मालक च असल्या सारखे वागतात! भारतात तर गुंतवणूक म्हणून ही वारस हवा असतो! वय झाल्यावर आपल्याला मुलांनी  सांभाळण्यासाठी ची तरतूद ! जपान मध्ये स्वतंत्र असतात इकडच्या सारखं कुटूंब संस्था नसते! मुलं स्वतः ला आवडेल ते ते शिक्षण घेतात हव तिथे काम करतात ! लहान पणी च कोणतंही काम छोटं नसतं हे शिकवलं जातं! इतर कोणी छोटी मोठी काम करत असेल त्यांना ही समानतेची वागणूक द्यावी हे ही शिकवतात!

#vidya


२४.११.२०२०

मराठी माणूस आणि मराठी भाषा

दोन मराठी माणसं भेटली की फक्त मराठी बोलू शकत नाही इंग्रजी ,हिंदी भाषेची सरमिसळ असते ! याला मराठी माणूस च कारणीभूत आहे! मग कलाकार असो किंवा सामान्य माणूस इतर भारतीय भाषेच्या लोकांसारखा अभिमान नाही ना ते कट्टर असतात ही मराठी भाषेसाठी शोकांतिका ! नवीन शिक्षण पद्धती इंग्रज गेले तरी इंग्रजी राहिली कळलं म्हणून भारतीय भाषेला प्राधान्य देणारी आहे ही एकच सकारात्मक गोष्ट !

जागा

जीवनात एखादी व्यक्ती दूर झाली म्हणून पुन्हा त्याच व्यक्ती ला शोधत असतं मन पण हा शोध कधीच पूर्ण होत नसतो! प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून च त्याचं स्वतः च स्वतंत्र अस्तित्व वेगळेपण च घेऊन येत! कोणाची जागा दुसरी कोणी घेऊ शकत नाही !  #vidya

एकांत

ज्याला एकांत सहन होत नसतो त्याला कोणत्या तरी कामात गुंतून घ्यावस वाटतं व्यस्त राहणं एवढं हवं असतं नाहीतर संगत हवी असते! एकांत सहन न होणाऱ्या व्यक्तीलाच कंटाळा येतो ! एकांतात स्वतः ची ओळख होत असते ! मन कधी शांत बसायला तयारच नसतं! शरीर थकत पण मन कधीच थकत नसतं! जेव्हा थकत तेव्हा खरी निवृत्ती म्हणायची!  #vidya

how to use Google drive

How to save photos or videos in google drive..

1. Go to gallery 
2. Select share button 
3. Select google drive logo 
4 . Share files 


Second option
1. Go to google drive app ( chitra kathi gmail id login)
2. Click on + button 
3.  Click on Upload 
(Or create new folder then add + button  )
4 . Done .

लग्न

जेव्हा स्त्री काम करत असते तेव्हा दिसत नसतं जेव्हा काम करत नसते तेव्हा सगळ्याच लक्ष जातं! पुरुषी अहं दुसरं काय .. स्वतः च्या मनासारख आयुष्य लग्न झालेल्या स्त्रियांना  जगायला मिळेलच असं नसतं ! जिथे मन जुळत नाहीत ती नातीच नसतात नुसतं अक्षता टाकून दोन शरीराच नातं! आपल्या इथे मनाला तसंही दुय्यम स्थान असतं ! माणूस कसा आहे समजून घ्यायच्या आधीच लग्न उरकून टाकतात! मग कधी नात्यात पुरुष चुकीचा असतो कधी स्त्री  !  काही नाती समाजा साठी टिकून राहिलेली असतात! इकडे पटलं नाही म्हणून कोणी काडीमोड केला घुसमट स्वीकारली नाही तरी समाजाला चर्चा करायचा विषय मिळतो ! आपल्या इथे माणूस जगतो किती माहिती नाही ? का आयुष्य घालवतो..

आयुष्य

नवीन मराठी मालिका बघायला जावं तर संघर्ष करणार मध्यमवर्गीय घर जिथे नवरा बायको दोघेही नोकरी करतात दाखवलं तरी पैश्याची कमी! खऱ्या आयुष्यात ही घरं उच्च मध्यम वर्गीय मध्ये मोजली जातात! भावनिक वाटावं म्हणून काय काय मालिकेत दाखवतात! साधी सोपं जगणं दाखवायला काय हरकत आहे! 

आज काल मराठी माणूस स्वतः चा उद्योग सुरू करू लागला आहे ! फक्त एकदा मार्ग मिळाला की झाली सुरवात! मालिका करणाऱ्यांनी जरा विषय बदलायला हवेत की ! स्वप्न पूर्ण करतानाचा प्रवास ... सुध्दा सकारात्मक असू शकतो की!
सतत रडगाणं असणाऱ्या गोष्टी पेक्षा नसलेल्या गोष्टी आठवण म्हणजे समाधान नाही च मग सुखी घरं तरी कसं दाखवणार!

ह म बने शेवटची मराठी आवडलेली मालिका ! खऱ्या समाजाचा आरसा दाखवते!

 विद्या

लग्न

जेव्हा स्त्री काम करत असते तेव्हा दिसत नसतं जेव्हा काम करत नसते तेव्हा सगळ्याच लक्ष जातं! पुरुषी अहं दुसरं काय .. स्वतः च्या मनासारख आयुष्य लग्न झालेल्या स्त्रियांना मिळेलच असं नसतं ! सुरवातीला कमावती सून हवी असते नंतर जेवण काय करणार यावरून वाद ! जिथे मन जुळत नाहीत ती नातीच नसतात नुसतं अक्षता टाकून दोन शरीराच नातं! आपल्या इथे मनाला तसंही दुय्यम स्थान असतं ! माणूस कसा आहे समजून घ्यायच्या आधीच लग्न उरकून टाकतात!

baba ka dhaba

Marketing so much important in business ! Baba ka dhaba video viral ! Due to corona customer are not coming so much! Now after viral video people help those older couple !👍👍 By giving money, eating food etc☺️

आठवणी

माझ्या पहिल्या शाळेचा बिल्ला ! 🤗  शाळेच्या fb group वर एकाने share केला! 

खूप खूप धम्माल केली सातवी पर्यंत ! ☺️
मग आठवीत शाळा बदलली !

विचार

जो स्वत:च अस्तित्व स्वतः निर्माण करतो शून्यातून उभा राहतो तो पुन्हा पुन्हा उभा राहतो कोणत्याही कठीण परिस्थितीत टिकून राहतो!
#vidya

हिंदू सो रहा है

हिंदू सो रहा है इसलिए साधुओं की हत्या ही रहीं है !
हिंदु सो रहा है इसलिए गो हत्या आज भी होती है!
हिंदू हिंदू भाई भाई नहीं सीखा हिंदू मुस्लिम भाईचारा सिर्फ पता है!
हिंदू एकजुट नहीं है इसलिए आज कंगना का घर टूटा 😡😡

सुदर्शन news पे देखो हिंदू ओ के लिए लड़ते है मुस्लिम एकजुट आ गए और  आवाज रोक दी ..

Upsc में उर्दू भाषा से नोकरशाही जेहाद शुरू कर रहे है ..

फिर भी हिन्दू सो रहा है ..

law for woman

 ‘Once a daughter, always a daughter’: SC rules in favour of women’s equal right to parental property throughout life.

A three-judge bench headed Justice Arun Mishra said, "Daughters must be given equal rights as sons, Daughter remains a loving daughter throughout life. The daughter shall remain a coparcener throughout life, irrespective of whether her father is alive or not."


In a significant judgment, the Supreme Court Tuesday ruled that daughters will have equal right in the parental property as son even if their father died before the Hindu Succession (amendment) Act 2005 came into force.

A three-judge bench headed by Justice Arun Mishra said, “Daughters must be given equal rights as sons. Daughter remains a loving daughter throughout life. The daughter shall remain a coparcener throughout life, irrespective of whether her father is alive or not.”



ज्ञान

कोणतंही ज्ञान चांगलं आणि वाईट असं नसतं! वापरणारा त्याचा कसा वापर करतो यावर अवलंबून आहे!
#vidya

मैत्री

अंदाजे २५ च्या नंतर शहरातील मुलींची लग्न होतात आणि त्या सासरी जातात! 
स्त्री च लग्ना आधी च आयुष्य आणि नंतर च आयुष्य वेगळं असतं!
जुन्या मित्रमंडळी ना भेटायला वेळ कुठे असतो! सुरवातीला एकाच भागात रहाणाऱ्या लांब सासरी जातात! पुरुषांच बरं असतं frnd circle तेच स्त्रियां सारख्या जबाबदारी ही कमी असतात!  लग्न, मूल आणि संसार आणि आता नोकरी यामध्ये जातं गुंतत जातं स्त्रीच आयुष्य!
मैत्रिणीला भेटायचं असेल तर लहान बाळ असतं सोबत मग उशीर होणार म्हणून घाई घरी जायची! म्हणून आजकाल माणसं खऱ्या आयुष्यात कमी आणि social media वर जास्त भेटतात!




#vidya

दृष्टीकोन

माणूस आपल्या विचारांना मांडून त्याचा आयुष्याकडे बघण्याचा  दृष्टिकोनच मांडत असतो!

आयुष्य

आपल्या आयुष्यात असणारी माणसं कसं वागायचं कसं नाही हे शिकवतात! कधी आपली सहनशक्ती वाढते  अति झालं तर सहन शक्ती संपते !

भाषा

इंग्रजी भाषा भारतीय नहीं फिर भी उससे प्रेम और हिंदी अपनी भाषा फिर भी इतनी घृणा क्यो??
जो पर राज्य के लोगो से हिंदी नहीं बोलते वो देश को बाटने का काम करते है!

Romance In the Air

Nice movie


Childhood memories in town. working woman want break Summer time go in town. spending time with old friend. 
Finds what her want in her life.
Happiness .

बेसन लाडू

बेसन लाडू मध्ये बेसन बरोबर भाजलं नसेल तर 
अर्धा कप बेसन पुन्हा भाजून घ्यायचं आणि लाडू पुन्हा त्यात एकत्र करायचं आणि भाजायचं सारण ! 
थोडं थंड झालं की साखर पावडर घालायची !☺️ 
परत वळायचे 😂😃


......
तुपात  बेसन घाला ! भाजा आणि नंतर साखर पावडर घालायची आणि वळायचे !

Ism Unicode software

Ism Unicode  software 
Offline marathi typing 

Justice for sushant

सुशांत ला बदनाम करायला सुशांत ने आत्महत्या केली ही अफवा पसरवली  मुंबई पोलीस आणि tv मीडिया जबाबदार आहेत ! 😡 

Sushant fans , layer Ishkaran singh bhandari  , dr Subramanyam Swami , Arnab Goswami , Kangana ....Will fight4sushant ! 
Hope we Get justice for Sushant.

#vidya

Nice movie


My mother's future husband movie..

It's all about mother daughter relationship.
Daughter and her fried looking for future husband for her mother.To make mother happy. 

The Christmas movie

celebration movie


Life is a journey.
Sometimes we don't know destination.

वास्तव

कुढत जगण्यापेक्षा सत्य स्वीकारून बदललं जग स्वीकारून वास्तवात जगलेलं योग्य आहे की! काही विधुर तर चिडचिड करत असतात घरात स्वतः च्या मुलांना ही सांभाळणं  जमत नसतं त्यांना.. मोजकेच शांत असतात विधुर!

Nepotism in Marathi Industry

मराठी मध्ये सुध्दा  वशिलेबाजी (nepotism) असते की
zee वर कलाकारीचा गंध  नसलेल्यांना पण भूमिका मिळते !

movie just breath


Divorce of parents child suffer. 
Movie says don't make child suffer . Step mother Emma helps to solve this problem.
Divorce couple share good memories with her daughter. They did Divorce ceremony!
Ask Emma to forgive them.
Loves this movie. 
Vidya 

movie


Like minded meet then circumstances make them partner in future. Family knows first who is good for her daughter and who is not. Marriage never happen in hurry. 
Where there is love there is happiness.

Movie story awesome.

©  Vidya ms life

old post

स्वतः च्या मनाविरुद्ध वागून इतरांना सुखी करण्याचा अट्टहास नसलेला बरा..

आपण आहोत तसं सुख दुःखात आपला स्वीकार करणारी ती खरी नाती ..भले ती रक्ताची असो वा नसो ..
Vidya 
18 July 2016


शिक्षणाहून विचार प्रगल्भ  होण्यास वाचन, इतरांचे विचार मदत करतात...भौतिक आध्यात्मिक गुरु हि जीवनाच्या वाटेवर आपसूक भेटतात...जीवनाकडे नव्या दृष्टीने बघण्यास शिकवतात...सकारात्मकता समाधानी मन ...शांत मनास ठेवून ठहराव   आणतात... जीवनात

.....

happiness



Money can't buy happiness.. 

Movie is all about love... Spreading happiness..

दानपेटी

दानपेटी मध्ये पैसे घालण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्ते , योग्य सामाजिक संस्था ना दान केलं तर जास्त योग्य!ह्या lockdown च्या काळात कोणत्या धर्म कोणत्या पंथाचे लोकं समाजाने दिलेल्या दानपेटी मधले पैसे वापरून भुके मुळे त्रासलेल्या सामान्य माणसाला मदत करत आहेत 😡😡  हा सुद्धा व्यापार नाही का देव धर्म पंथ च्या नावावर पैसे जमवणे !
#vidya

quotes

#Quotes 
To know the other as yourself is a True expression of Love. #unknown

एकांतात स्वता:ला आरशात पाहणं
हा अनुभव साधा नाही
तसे आपण साधे असतो
पण मनातला चोर सीधा नाही.....
- चंगो

सर्व धर्म समभाव

सर्व धर्म समभाव ?? 
धर्म एकच असतो तो म्हणजे सनातन धर्म! बाकी सगळे पंथ  असतात!
तरी कोणी मानत असेल सर्व धर्म समभाव तर त्यांना एकच प्रश्न आहे हिंदू पंथाच्या लोकांना इसाई ,मौलाना लोकं धर्मपरिवर्तन कशाला करायला लावतात मग??
असं नसतं तर केरळ सारख्या इतर राज्यात हिंदू समजाणाऱ्यांची संख्या कमी झाली नसती नाही का??

पंथ वेगळे मार्ग वेगळे मुक्काम मात्र एकच असतो माणूस म्हणून जन्माला आलो तर मुक्ती अपेक्षा करणे! 

दोन दगडावर पाय ठेवला की माणूस पडतो ! 
नास्तिक पेक्षा स्वतः च्या धर्मा चं नाहीतर एका तरी पंथाच पालन करून आयुष्य जगणारे प्रामाणिक ही असतात! 

वाईट माणसं भोग

दुसऱ्याच वाईट करणारी माणसं प्रत्येक जन्मात भोग भोगत असतात!  एका जन्मात कसे पूर्ण होतील! सुशांत बद्दल कळलं की त्याला सात आठ चित्रपटातून राजकारण करून एकटं करून बाजूला केलं! त्यानेआत्महत्या केली पेक्षा करायला लावली म्हणीन ... आत्महत्या का हत्या झाली यावर अजून तरी पोलिसांनी सांगितलं नाही! तपास सुरू आहे! कंगना ,गोविंदा ,शेखर सुमन सगळे पुढे आलेत bollywood चा खरा चेहरा दाखवायला 
#vidya

जीव वाचवा

 जीवाला महत्व कमी देतात म्हणून असं होतं! पैसे काय आज ना उद्या सगळेच कमवतील की जीव वाचणे महत्त्वाचं आहे सध्या ! 

जीव महत्त्वाचा

#घरीथांबा
 कोरोनाचा मृत्यू म्हणजे बेवारशी मरण ! मुलं ,नातेवाईक, शेजारी कोणीही सोबत नसतात! अंतिम यात्रा ही नाही होत!अंतिम  संस्कार ही दूरची गोष्ट! सामाजिक कार्यकर्ते करतात तोच अंतिम संस्कार! ना तेराव्याच जेवण ना शेजारच्या, नातेवाईकां च्या  सोबत मागे राहिलेल्या कुटूंबा चा संवाद! जाणारा एकटा जातो मागे राहणारे ही  एकटेच ! :( 

लागण होणाऱ्यांची संख्या वाढली ,  गर्दी कमी झाली नाही तर lockdown तर होणारच की!
सगळी जबाबदारी सरकार ची कुठे असते!

#vidya

अनुभव

मोदी बोलले घराबाहेर जाऊ नका ! 🙏♥️ 
पण आमच्या इमारती मध्ये face access machine .( for security ) आणली आहे मग जावं लागलं पहिल्यांदा मला आणि वडलांना ! 

वडीलांची तर घाई घाई नुसती ! तीन महिने डांबून ठेवलंय! रोज नाहीतर चार पाच वेळा फेरा मारतात!

पाऊस

पाऊस काय करतो? नुसता बरसत नाही तर पोलखोल करतो महानगरपालिकेची !

संघर्ष

 ज्या बापाला श्रीमंती ची पैश्याची घमंड असते!
मुलांच्या संघर्षाच्या काळात एक पैश्याचा वाटा नसतो ना मानसिक आधार! सतत टोमणे माझ्या पैश्यावर जगता बोलणं मानसिक खच्चीकरण करण्यात पुढे  असणारे बाप एकतर उतारवयात एकटे राहिले किंवा वृद्धाश्रमात गेले तर नवल कशाला वाटायला हवं??

विद्या

गुरू

गुरू माऊली
गुरू सावली
गुरू जीवन
गुरू ज्ञान
गुरू साधना
गुरू आस्था
गुरू कृपा
गुरू मोक्ष
गुरू निवृत्ती
गुरू चेतना
गुरू शांतता
गुरू भक्ती
गुरू शक्ती
गुरू आशीर्वाद
गुरू प्रसाद
गुरू चिंतन
गुरू मंथन
गुरू मनन 
गुरू आत्म शुद्धी
गुरू चेतना
गुरू गती
गुरू परमात्मा

#विद्या
6.7.2020


वस्तू दर्जा

बरोबर !  जितकं लक्ष किमती कडे देतात तितकं दर्जा  कडे ही द्यायला हवं! एक वस्तू दोन ठिकाणी वेगळ्या किमंतीत मिळत असली तरी माल , दर्जा सगळं वेगळं असतं की! Mall मध्ये जाऊन कोणी भाव करताना दिसत नाही ना कोणी गप्पा मारत सरळ ओळख नसून सुद्धा घेऊन येतात की ! ग्राहकाला पर्याय आहे त्याने पाहिजे तो निवडावा !असल्या नकारात्मक गोष्टी मुळे जास्त त्रास करून घेऊ नये !

आवड

माणसाने स्वतःची आवड कधी विसरायची नसते ☺️ तरच माणूस जगण्याचा आनंद घेऊ शकतो ! नुसतं आयुष्य घालवत नाही! #vidya 

सामाजिक कार्यकर्ते

राजकीय नेते पगार घेऊन सुध्दा जितकं काम करत नाहीत तितकं काम आणि जोखीम  सामाजिक कार्यकर्ते घेतात ! सामान्य माणूस ते ही पण अपेक्षा मात्र नेत्यांकडून कमीच आणि सामाजिक कार्य करणाऱ्या कडून जास्त असते!  
#vidya

कोकण vlog मनोरंजन

वयस्कर पालकांना मनोरंजन म्हणून कोकण youtube videos उत्तम पर्याय ! Tv पेक्षा हे आवडतं आमच्या घरी ! सगळं internet वर tv बघतच नाही फक्त एक तास दिवसाला बघायचो .. म्हणून बंद केला ! Internet वर बातम्या ही दिसतात आणि मालिका ही ! Youtube वर travel video blog , food blog , online education सुद्धा ! Lockdown मध्ये वेळ घालवायला इतक्या गोष्टी पुरे !  वाचन , लेखन ,गाणी ऐकणं आलंच! #vidyamslife

अहं

माणसाच्या हातात ना जन्म कुठे घ्यायचा आहे ना मृत्यू!
ना कर्माची फळं तरी अहं मिरवण्यात धन्यता वाटते! विधिलिखित असतं सगळं तरी अजून पाहिजे किंवा आहे ते न स्वीकारणं मग स्वतःच आयुष्य असो वा आजूबाजूच्या व्यक्ती चं! जो स्वतःला स्वीकारत नसतो तो  दुसऱ्याला काय न्याय देणार! स्वतः च्या दु:खाचं  कारण स्वतः च असतो माणूस इतर त्याच परिस्थितीत असूनही कसे सुखी म्हणून अजून व्यथित होतो किंवा जळतो !
#विद्या

नोकरी , राजकारण

कोणतंही राजकारण असो नोकरी मधलं असो किंवा bollywood च्या ठिकाणचं असो! 
 कितीही हुशार असो उलट उत्तर देणारा नसो त्याला बाजूला काढण्यासाठी किंवा नोकरीतून काढण्यासाठी सगळे एकत्र येतात गट करून( स्वानुभव) एक तर काढून टाकतात नाहीतर जीव घेतात   :( 
#विद्या

ab

FB 2769 - 'मिलता तो बहोत कुछ है ज़िंदगी से
मगर हम गिनती उसी की करते है जो हांसिल ना हुआ हो' ~ ef M

Life doth give a lot to us ; but we count only that which has not been given  .. ab

21 June diary

Online education चे फायदे घरबसल्या शिक्षण मिळतं! अभ्यास करायला मिळतो! दफ्तरांचं ओझं नाही ना कोणाची शाळेत स्पर्धा ना तुलना ना ओरडा शिक्षकांचा ! Home schooling सुद्धा नवीन पर्याय काही जण वापरतात घरात येऊन वेगवेगळ्या विषयांवर शिक्षक बोलतात! जायचा यायचा वेळ सुध्दा वाचतो☺️ घरचा अभ्यास असतो तो तर करावाच लागतो ! 🤣😀 पर्याय नाही मार्गदर्शकाचे उतारे छापायचो का तर अक्षर चांगलं होईल ! मुख्याध्यापिका दुसऱ्या शाळतल्या बोलल्या अक्षर सुधारेल ! गृहपाठ कशाला पत्र लिहिलं होतं मुख्याध्यापिकेला आठवीत ! शिक्षण म्हणजे मार्क ! 

#vidya

विचार

Social media च जग आभासी असलं तरी इथली माणसं आभासी नसतात!
माणसं चांगली असो वाईट असो ,खोटी फेसबुक खाती बनवणारी असो!
माणसं आभासी नसतात!
#vidya

जन्म

माणसाचा जन्म फक्त उदर निर्वाह करण्यासाठी झालेला नाही ! आत्मविकास नावाची ही गोष्ट असते की आत्मकेंद्रि ,हव्यासी देहधारी माणसांचा प्रांत नाहीच तो मुळी!
#vidyamslife

10.51 pm
18 June 2020

मरण

जीते जीते भी तो कितनी बार मरता है इंसान इस समाज की वजह से और कुछ देह को भी छोड़ कर जाते है! :( भगवान उनकी आत्मा को शांति दे और दोषियों को सजा दे ! जय श्रीराम !
सुशांत मरते नहीं रसीको के दिलों में हमेशा जिंदा रहते है!

आजचा माणूस

आजचा माणूस नेहमी उदरनिर्वाह चा विचार करतो ! आयुष्य जगायचं विसरून घालवायला शिकला आहे! नुसतं धावायचं पळत सुटायचं ध्येय माहिती असलं तर ठीक पण सोबत धीर ही हवाच की! समाधानाच्या क्षण गवसतो ते च सुख असतं बाकी सगळं निरर्थक ! असमाधानी मन ना स्वतः सुखी असतं ना दुसऱ्याला सुखी करू शकतं! आपल्या काय हवं आपला मार्ग काय तो सापडला की झालं फक्त चालत राहायचं पोहचण्यात आनंद असेल ही मुक्कामात पण प्रवासाचाही आनंद घ्यायला कोणी थांबवलं असतं घाई करून काही होतं नसतं! जे घडायचं ते घडतंच आज ना उद्या वेळे आधी काहीच मिळत नसतं! फक्त कर्म करणं आपल्या हातात असतं!
#विद्या
१८.६.२०२०

lockdown मध्ये काय शिकलो

Lockdown मध्ये काय काय शिकलो आम्ही?

१ . मी #googlepay शिकली 
२.घरात भाज्या  ज्या असतील त्यातून भाजी बनवणे!
३.बाजार करणे शिकला भाऊ जो वडील करायचे रोज ! 
४.बँकेचे व्यवहार शिकतोय अजून;  जे वडील करायचे ! (त्यांनी शिकवलं नाही म्हणून माहिती नाही जास्त) 

****
समाजाला Virus काय काय शिकवतो? 
१.स्वच्छता
२.घरकाम 
३.Whatsapp video call (4 person can talk)
४. fb live  
५ . Youtube channel सुरू करत आहेत कलाकार
६.humanity
७.social work
८. Unity as Indian
९.art
१०.Never Take family granted
#StayAtHome
12.बाजार
११. Online banking
१३.पुन्हा गणित शिकते ol

#vidya

विचार

दुसऱ्याने काय करावं पक्क माहिती असतं प्रत्येकाला ! त्याने व्यक्त व्हायला हवं होतं हे बोलणं सोपं आहे आपल्या पैकी किती जण कितीजणां सोबत मनातलं सल मांडतात?? साधी कुटुंबातील व्यक्तीची मानसिक स्थिती काय आहे हे सुद्धा माहिती नसणारा असंवेदनशील समाज आपला! मानसिक आरोग्य महत्त्वाचे असतं याबाबद्दल जागरुकच नाही आहेत खरं तर भारतीय! 

#vidyamslife

suicide is a mental disease

Suicide is a mental disease and disease need to cure !  India no body cares so much about mental health like physical health! Why there is less mental health awareness  ? #vidya.

विचार

 समाज की बातो को अनसुना करना ही ठीक है ; अगर कोई बात  किसी की जान ले ! अब तो समाज को गलत मानसिकता बदल देनी चाहिए!  #vidya

नाती

समोरच्या व्यक्तीला आपण नको असू किंवा त्याला त्याच्या आयुष्यात आपली गरज नाही ; मान देत नसेल तर असली नाती जपायचा अट्टहास तरी कशाला करावा! टाळी एका हाताने वाजत नसते ! मग ते नातं कोणतंही असो!

bollywood

कंगना बोलते ते खरं आहे ! त्या bollywood मध्ये कोणी  सामान्य माणूस मोठा होत असेल तर त्याला ना मान देणार उलट त्याला खाली पाडण्यासाठी राजकारण करणार! मी फक्त हिंदू चे चित्रपट बघणार आणि इतर चित्रपट tv किंवा net वर सुध्दा बघू शकतो की!
तसही या film industry च इस्लामीकरण सुरू झालं ; ज्या दिवशी गुलशन कुमार यांना बाजूला केलं ! 
#vidya

.....

हम हर उस बॉलीवुड फेक 'स्टार' को अनफॉलो कर रहे हे जिनके ढोंग,पाखंड,डबल स्टैंडर्ड,टुच्चई से पर्दा उठ गया है।ठीक लगे तो आप भी करें और #BoycottFakeStars पर उनको बताएं कि ऐसा कर रहे हैं ताकि उन्हें एहसास हो कि जो उन्होंने सुशांत के साथ किया,पब्लिक उनके साथ कर रही है।वो तकलीफ पता चले

#fbShare

विधिलिखित

 त्याचं आयुष्य तेवढं होतं ! सगळं विधिलिखित असतं! 

'आत्महत्या'  हे  कारण झालं !
मी वडलांना विचारलं असं का वागतात लोकं विचित्र तेव्हा हे उत्तर दिलं ! 


#विद्या

संघर्ष

काहींच्या तर पचनी पडत नाही सुखसोयी असणाऱ्यांना ही मानसिक आजार होऊ शकतो! दुःख काय गरीब श्रीमंत बघून येत नसतात! संघर्ष काळात सोबत हवी असते एका तरी व्यक्तीची ! समजून घ्यायला एक व्यक्ती असला तरी वाईट क्षण चुकवू शकतो !

 आपल्या। इथे मुलांना जन्म देण्याचं मुख्य कारण एक तर वारस किंवा वय झालं की मुलांनी पालकांना सांभाळावे! पैसे जमवून ठेवतो उतारवयात तसे आपल्या इथे मुलं जन्माला घालतात!  त्या मुलाच्या मानसिक गरजा , आवड , गुण सगळं दुय्यम स्थानावर ! फक्त आणि फक्त पैसे कमवणे उदरनिर्वाह हा एक उद्देश आधी असायचा ! आता समाजात मान मिळावा हा उद्देश असतो ! मग मुलगा नोकरी करतो हे सांगण्यात जास्त आनंद ! मुलाने जास्त गुण घेतले हे सांगण्यात धन्यता वाटते पालकांना ! 
त्याच्या सुख दुःखा शी त्यांना काही पडली नसते! त्याला कोणत्या गोष्टीत समाधान वाटेल हे सुध्दा गरजेचं वाटतं नाही! जास्त शिकलेला असेल तर उत्तम पगाराची नोकरी हवी छोटा मोठा व्यवसाय करणं म्हणजे इतकेच पैसे लोकांना समाजाला काय सांगायचं हा पडलेला प्रश्न असतो मोठा!  आवडतं मनासारखं काम करायला देणारे पालक मोजकेच असतात!
प्रत्येकाला स्वप्नांची किमंत चुकवावी लागते!कोणी स्वतःची स्वप्न पूर्ण करायला घर सोडत तर कोणी पालकांची नको ती बोलणी ऐकत!आपण आपल्या वाटेवर चालत जायचं मग सोबत कोणी असो की नको!
एकाने चप्पल बनवण्याचा धंदा केला किंवा कोणी जोडधंदा म्हणून हॉटेल मध्ये नोकरी केली तर त्यांचा मान जातो !
© Vidya ms life 

गुरू हवाच

काहींच्या तर पचनी पडत नाही सुखसोयी असणाऱ्यांना ही मानसिक आजार होऊ शकतो! पैसा म्हणजे यश हे गणित बुद्धी ने मांडलेलं जे फसलं यावेळी हे मनाला पचायला कठीण च म्हणा! दुःख काय गरीब श्रीमंत बघून येत नसतात! संघर्षाच्या काळात सोबत हवी असते एका तरी व्यक्तीची ! समजून घ्यायला एक व्यक्ती असली तरी वाईट क्षण चुकवू शकतो ! सुख म्हणजे जे जगणं सुसह्य करेल मग त्यासाठी गुरू मदत करतात तर कधी पुस्तक मानसिक आधार देऊन किंवा विचार प्रबोधन करून योग्य मार्ग दाखवतात ! 
#vidya

money can't buy happiness

Money can't buy happiness. Money can't decide the person is happy or not. Only real friends, closed family members  know what person is going through his life ! Everyone must spread awareness mental health is important as like physical health!  Be human first to care for others!

उपवास

खादाड माणसांनी लावला की ओ शोध म्हणून तर उपवासाचे पदार्थ यावर वेगवेळ्या पाककृती ची पुस्तक आली आहेत! उपवास म्हणजे उपाशी राहणं ! पण आज काल उपवास म्हणजे उपवासाचे पदार्थ खाणे असा झाला आहे ! 
..
काही माणसं समस्यावर इतका  जास्त विचार आणि चित्रपट वगैरे ही तसेच समाज मनाचा आरसा असणारे! समस्या सोडण्याकडे कल कमीच असतो! Problem oriented बनण्यापेक्षा solution oriented आयुष्य जगावं की प्रत्येकाने!
#vidyamslife

live in present

Everyone is not so strong to take their discussion in life or taking care one self or others. Accept present no stress ! Otherwise life is full of hell!
© Vidyamslife

स्वप्न

स्वप्न

स्वप्नांचं जग आहे !  कोणी झोपताना स्वप्न बघते कोणी जागेपणी!स्वप्नांचं वेड माणसाला आशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करायला भाग पाडतं! आत्मविश्वास , जिद्द, चिकाटी , ध्यास , धैर्य , परिश्रम ह्या सगळ्यांच्या जोरावर माणूस यशाची शिखरं पादाक्रांत करत असतो ! जितकी मोठे ध्येय तितका जास्त कधी कमी वेळ लागतो हे मात्र ध्यास किती आहे यावरच ठरतं ! तुम्हाला स्वतःसाठी स्वप्न पूर्ण करायचं आहे का दुसऱ्यांवर छाप आपली सोडण्यासाठी हा ही एक विषय आहेच की!
जो स्वतःसाठी स्वतःच्या सुखासाठी झटत असतो ;आत्मनिर्भर होण्यासाठी धडपडत असतो ; त्याला एक ना एक दिवस यश मिळतं!
यश मिळण्या आधी स्वप्न बघायची असतं नंतर ध्येय ठरवणं आलंच की सोबत!

जर ध्येयच माहिती नसेल तर यश कसं मिळणार! जर मार्गच माहिती नसेल तर चालून तरी काय उपयोग ! कुठे पोहोचायचं हे माहिती नसेल तर माणूस आयुष्यभर भटकत राहतो! आणि एक दिवस तो हरवतो!  More eagerness you have you will achieved your dream for your self satisfaction not to Just to impress others.that's not true  dream for me. You must know your dream no matter how big or small it doesn't matter.
You must follow your dream without telling others about dream.
You don't have to give explanation to your family or friends to what you are doing and what you are not doing. Dream to achieve your goal!Dream to achieve satisfaction not success in terms of money.

dream dream you are born to complete your dream not others .

The more hungry you are to achieve your goal early as possible you will achieve your goal. Trust yourself and your life . Your positive attitude. sometime you have interest in some subject but don't know where is path gonna take you in future.

Only thing is necessary in life is to work and walk little by little.  just flow in the process of life not knowing where is going to .No one knows future anyway . Do what you like.be with whom you love.talk with your friends and family.your dear ones play measure role while walking path of your life. Never lose hope. Never be helpless.Remember god as he has plan something good for you.even if you are not aware of it. It doesn't matter. You just walk on your path with your interest. Whatever gives you happiness is the right path . There will be milestone in your life.no one reach to direct to achieve his goal. bhagwat geeta says you have right to do karma.  Don't bother about fruits. Karma which good for human beings always give a good fruits. So dream dream dream until you find the goal of your life. Until you find your one path in your life do seeker till you can learn new things in your life.

हस्ती बनाते बनाते अपनी हस्ती ना मि टा दो
इतने भी अ के ले ना रहो की कोई दुःख में साथी भी ना रहे!

Money is not success. Health is success.Mental Heath is success. Physical health is success. being a good human being is success.
Having compassionate heart ones own self and also for others is success. Building character that can adapt any situation and survive in hard time ups and down is true success.  


Dream you have to pay the price. some people be with you and some wil not .But you don't stop. Work hard and achieve your goal .Find your Passion, interest , hobbies and your capabilities too. 

Every flower has its own fragrance. No need to compare your life journey with other's.

So Dream Dream learn books Which makes you good human being not a machine to work hard and earn only money!
Peace is the most important happiness in ones life. Messy mind is  not a your friend but your big enemy. Never give power to your mind you just say no it's wrong don't do it. Say yes move on whererever necessary.  Love your life first with family or without family. People will come stay for a while and go as per destiny planned . Do friendship with yourself first. If you are happy whole world is happy.

© #vidyamslife

15 June 2020

11.21 am




quotes

Pal do pal ki ye zindagi hai
ek din gujar jayegi chalate chalate
#vidya

विचार

सामान्य माणूस स्वतःच्या भावनेचा आदर करतो! Lockdown मध्ये मजूर 
पैसा नाही कुटुंब नाही म्हणून हातात पैसा , गाडी नसून सुद्धा गावी गेले ! जगले तर गावी स्वतःच्या राज्यात! वाचले तर कुटूंबासोबत चार दिवस काढतील कसे तरी पण एकटेपणा नको हे कळलं की त्यांना ! जे प्रसिद्ध माणसांना कळत नाही!


ह्या lockdown मध्ये आधीच माणूस depression मध्ये असेल आणि एकटा असेल तर कोण सांभाळणार त्याला! :( एकटेपणा खूप वाईट!)

.....


त्यासाठी meditation , अध्यात्म, गुरू  नाहीतर वाचन , सकारात्मक दृष्टीकोन काहीतरी लागतंच की! नाहीतर शेवटचा उपाय psychologist ! मानसिक स्वास्थ्याकडे आपल्या इथे जागरूकता नाही ! शारीरिक आजारपण असलं की लोक लाखो रु खर्च करतात पण psychologist कडे जात नाहीत पाहिजे तेव्हा ! :( 


.....
माणूस एकटा असला आणि सध्या तर lockdown आहे मित्रमंडळी सुध्दा भेटू शकत नाहीत  नको ते विचाराने घात केला सुशांत चा! त्याचं मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हतं म्हणून तर इतका टोकाचा निर्णय घेतला! नक्कीच काहीतरी मनात असणार दुःख! :( स्वप्नाचा ध्यास मात्र होता त्याला त्याच्यासाठी तर धडपडत होता तो! 

#vidyamslife
....

एकटेपणा खूप वाईट :( आता lockdown च्या काळात निदान कुटूंब तरी हवंच! नको त्या विचारांनी घात केला त्याचा! 
#vidya
....

अगदी सोबत एकटेपणा तर अजून कठीण  ! :(  travelling video च्या मुलाखतीत  दुकानदार सांगत होता व्यवसायात चढ उतार आले की तो किशोर कुमार ची गाणी ऐकायचा! Depression साठी हा ही उत्तम उपाय आहे  म्हणजे music therapy!

#vidya
14.6.2020

 

quotes

Their is no mental health awareness  in India!  People share knowledge no one should do such thing !  Suicide is mental state of a person ! Person must be cure with help of psychologist ! So true Sushant is mature! Om shanti! 🙏🙏

#vidya

कोरोना

असे नवीन नवीन आजार माणसाला होतं असतात पुराणात सुद्धा जेव्हा औषध सापडली नाहीत तेव्हा रुद्राक्ष ची फळे निर्माण केली गळ्यात  माळ घालून आजार बरा झाला! कोरोना च औषधे मिळतील आज ना उद्या वेळेच्या आधी काहीच घडत नसतं! आता माणसं घरात आहेत इतर प्राणी मुक्त संचार करत आहेत!  निसर्गाने जागा दाखवली म्हणायची माणसाला! माणूस अमर नाही आणि फक्त पैसे कमवणे हाच एक उद्देश म्हणून माणूस जन्म मिळालेला नसतो!
Survival of the fittest 
आर्थिक विकास या काळात कोणाचा होणार कोणाचा नाही ! पण आत्मिक विकास नक्की होईल ज्यांच्या कडे बदल स्वीकारण्याची वृत्ती असेल! सात्विक मन असेल!  अहं मी च मोठा 
हा मारक ठरतो स्वतःला ही त्रास आणि इतरांना ही! सामाजिक संस्था अन्न दान करत आहेत ही सकारात्मक गोष्ट !
आपली कुटुंब संस्कृती मुळे हे lockdown  यशस्वी झालं आहे ! 
एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ ! वसुदैव कुटूंबकम ही आपली संस्कृती!
13.6.2020

आठवणी

मी कॉलेजमध्ये असताना south indian teacher जी फक्त हिंदी आणि थोडंफार इंग्रजी बोलायची मी मराठी बोलायची मैत्रिणीसोबत त्यांना कळायचं नाही म्हणून मला रोज ऐकवायच्या आम्ही दोघी मराठी आहोत मराठीतच बोलणार 😀🤣  मराठी नामकरण केलं नंतर तिने इतर शिक्षकांना सांगितलं इंग्रजी बोलत नाही वैगरे पहिल्या बाकावर बसायची सवय लागली मैत्रिणी मुळे मला! इतर शिक्षक काहीच बोलले नाही मला ! 😀🤣 लक्ष नाही द्यायचं ऐकावे असल्या teacher कडे !

दुसरं आम्हाला कारण न सांगता  monitor ने १३ वी च्या मुलांसाठी पैसे घेतले होते पार्टी देऊया म्हणून सगळे पैसे परत करायला लावले! 🤠


12.51 pm
14.6.2020

ॐ शांती

 




भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏
ॐ शांती!
जहा भी रहो खुश रहो! 

...
आई होती तेव्हा पवित्र रिश्ता मालिका न चुकता बघायचो आम्ही! काही मोजकेच कलाकार उत्तम माणूस ही असतात! नको त्या विचारांनी घात केला त्याचा!
एवढ्या पण उंचीवर जाऊ नये की कोणी सोबतीच नसावा दुःखात! :(

विचार

कंगना राणावत रोखठोक बोलते नेहमीच ! Indian bollywood celebrities fair and lovely च्या जाहिराती करतात एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला काळा माणसाची हत्या झाली परदेशात त्याचा निषेध करतात! दुसरं साधू संतांची हत्या झाली ते नाही दिसत यांना ! 

यालाच म्हणतात वामपंथी #selectiveoutrage मोजक्याच गोष्टी बद्दल बोलणारे ! बाकीच्या वेळी मूग गिळून गप्प!

विद्या 

पु लं

पु. लं. च्या अखेरच्या प्रवासाबद्दलचा एक लेख दै. लोकसत्तेत श्री. कुमार जावडेकरांनी लिहिला होता. पु. लं. च्या शैलीची पदोपदी आठवण करून देणारा हा लेख -

 'हॉस्पिटल' हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं... साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो... 

हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे 'दुष्यंत' नावाचा कुत्रा जेव्हा होता, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला मी हॉस्पिटलमधे गेलो होतो !

यावेळी मात्र मामला वेगळा होता. माझी प्रकृती थोडी नरम वाटल्यामुळे (किंवा कुठलीही गोष्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉस्पिटलमधे नेण्याचा 'घाट' घातला. हॉस्पिटलमधे जायचा पूर्वानुभव फारसा नसल्यामुळे मी काय काय गोष्टी बरोबर नेता येतील, याचा विचार करू लागलो... पण मी नेसत्या वस्त्रांनिशीच जायचं आहे आणि कपड्यांची पिशवी मागाहून येईल असा खुलासा मला करण्यात आला. बाहेर पडताना मात्र मला उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं शिष्टमंडळ पाठवताना लावलेली 'ओ दूर जानेवाले' ची रेकॉर्ड आठवली.

हॉस्पिटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र, मी स्वतःवर आजारपण बिंबवण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागलो. (उगाच डॉक्टरांचा हिरमोड होऊ नये म्हणून!) डॉक्टर तपासत असताना मी चेहरा शक्य तितका गंभीर ठेवला होता. अर्थात मला तपासणाऱ्या डॉक्टरचा हिरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या सहकाऱ्यांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणाऱ्या आचार्य बाबा बर्व्यांच्या सान्निध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू शकत होतो. हे डॉक्टर्स जी भाषा बोलतात तिला 'मेडिकल लँग्वेज' म्हणतात आणि ती इंग्रजीच्या बरीच 'जवळून' जाते हे मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो!) ... 

त्यानंतर काही वरिष्ठ डॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खात्री झाली की आजार खरोखर गंभीर असावा आणि मी चेहऱ्यावर गांभीर्य नाही आणलं तरी चालेल.
अशा रीतीनं माझं हॉस्पिटलमधलं बस्तान बसू लागलं.

एवढ्यात नकळतपणे - मला हॉस्पिटलमधे दाखल केल्याची 'बातमी फुटली'! (फुटते ती बातमी आणि फुटतो तो परीक्षेचा पेपर अशी एक आधुनिक व्याख्या मी मनाशी जुळवू लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला अनेक मंडळी येऊ लागली. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे जेवढं खरं आहे तेवढंच 'व्यक्ती तितके सल्ले' हे माझ्या लक्षात आलं. किंबहुना 'एका व्यक्ती मागे दहा सल्ले, तर अमुक व्यक्तींमागे किती' अशी गणितंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले मास्तर आठवले.) 

लोकांचे सल्ले मात्र चालूच होते... 'स्वस्थ पाडून राहा', 'विश्रांती घ्या' इथपासून 'पर्वती चढून-उतरून या' इथपर्यंत सूचना मिळाल्या. (एकानं 'सिंहगड'सुद्धा सुचवला!) 'प्राणायाम', 'योगासनं' पासून 'रेकी'पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले! काही उत्साही परोपकारी मंडळींनी जेव्हा 'मसाज', 'मालिश' असे शब्द उच्चारले.

डॉक्टरांनी मला तऱ्हेतऱ्हेच्या नळ्यांनी आणि सुयांनी जखडून टाकलं आणि लोक चार हात दूर राहूनच मला पाहू लागले.

हळूहळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला. (अगदी दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढ्यासारखा!... मला हा विचार मनात येताच हरितात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे (बालेकिल्ल्यावर?) करण्यात आली... 

अशा विचारांतच मला झोप लागली...

मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या काचेतून मला बघणारी माणसं मला दिसली. मी हसायचा प्रयत्न केला; पण जमत नव्हतं. अरे! पण हे काय? या सगळ्या माणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पाहिले नव्हते आत्तापर्यंत! 
आणि हे असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम प्रयत्न करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत? नव्हतं सहन होत मला हे. मी डोळ्यांनी सुचवून पाहिलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंच नाही ते ! की कळूनही उपयोग नव्हता ?... ते सगळे लोक समोर तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे मिटले... अगदी कायमचेच...
आता ते सगळे लोक परत जातील आणि बहुधा माझी पुस्तकं त्यांना पुन्हा हसवतील ... अगदी कायमचीच !!!

रसिक आणि कलाकार

Lock down च्या काळात दोन जण अधिक सुखी!
एक म्हणजे रसिक आणि दुसरा कलाकार ! 

११ जून २०२०

देशभक्त सुभाषचंद्र बोस , स्वा. सावरकर

 आता सरकार बदललं आहे की खरा इतिहास कोण कसा बदलेलं ? सत्य आज ना उद्या येणार की समोर ! इतके वर्ष गांधी नेहरू च राजकारण आणि त्यांनी लिहिलेला इतिहास दाखवला त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्या साठी!

नाती

नुसतं नातं असून काय होतं आपली माणसं हरवत नसतात! जी नाती खोटी तीच दूर होतात! ओळख नाही दाखवलेली बरी दोघांनीही एकमेकांना! नवं नाटक सुरू नाहीतर! 

माणूस

माणुसकी वजा माणूस माणूसच नसतो ! चांगली माणसं असतात तशी टोकाची वाईट ही असतात ते ही सतयुगापासून .. आता तर कलियुग आहे अजून वाईट सापडतील :(  माणसाचा वेष धारण केलेले असुर ते !

selective outrage

#GeorgeFloyd
#हाथीमेरेसाथी
#asifacase
Selective outrage 

.
.
.
No one reacts to Hindu saint murder #palghar incident
No one reacts to #गोहत्या 
No one reacts #geetacase

Fb आहे म्हणून कोणत्याही गोष्टी बद्दल कायदेशीर माहिती नसल्याशिवाय कोणी crime केलं आरोप झाले म्हणून व्यक्ती दोषी ठरत नसतो!

काही ठिकाणी तर आरोपी च नावं ही जाहीर नसतं तरी काल्पनिक कविता , आरोप करून मोकळे होतात कलाकार!

News channel आणि कलाकार सुध्दा case सुरु असताना aroshi च्या आई वडलांना दोष देऊन मोकळे होतात!

why no sensor board for web series

I have question...Why there is no sensor board for web series in India?? One web series by Ekta K had defame army family ! Most of the web series are absolutely vulgur.. no story line .. why such thing's happening in India ! Why we Indians tolerate such things in the name of Entertainment?

मराठी भाषा शिका

मराठी शिकवणी सुरू करायला हव्यात सगळ्या शाळेत! रविवार आणि शनिवार दोन दिवस इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इंग्रजी कसं बोलायचं यावर वर्ग घेतले जातात मग मराठी शाळेत घ्यायला काय हरकत आहे! सरकारी कारभार असो किंवा खाजगी मराठी बोलणं अनिवार्य केलं पाहिजे! मराठी व्यवहाराची भाषा झाली पाहिजे!

art

old post 1

अतिशय त्रासदायक घटना ……आपल्या देशात चोरी करणारे मात्र मोकाट फिरू शकतात …… सत्तेवरही राहू शकतात …… मात्र समाजसेवा करणाऱ्यांवर हि बेकायदेशीर कारवाई …नेहमीच सामान्य माणसेच अन्यायामुळे होरपळली जातात … तरीही निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या देसाई सरांना आणि त्यांच्या कार्याला माझा सलाम..... निभिर्डपणे आलेल्या परिस्थितीशी न खचून जाता सामना करावा हा गुण   त्यांचा  खरंच वाखाणण्याजोगा आहे …… विद्या 

orkut post

दोन हे आहेत पेले आपुले नाही जणू
कोणता आहे तुझा अन कोणता माझा म्हणू 

दोन धारा एक झाल्या या प्रवाही तू नि मी
पूर येतो वाढणारा आपुली नाही तनू

दोन हे आहेत पेले एक माझा संपला
झाकुनी अर्धाच पेला टेकिली का वर हनु

नीट न समजणारे कडवे:
दे तुझा झोकून दे तो आणि माझा घे तुला
होत जागी रानगीते हृदय लागे गुणगुणू
~ आरती प्रभू
=============

Meaning in English : Shared by Shailesh Vaite
( https://www.facebook.com/shailesh.vaite )
I believe the poem is about two people in an intimate relationship where the sense of separateness has started fading. But one partner is still not ready to surrender totally to this merger and the other partner is urging him/her to just jump into this blissful togetherness. Thus the poem goes-

We have our own separate bodies (and lives), but perhaps they are not our own anymore (दोन हे आहेत पेले आपुले नाही जणू), because at present we are so entangled in each other, it is so confusing as to where your existence begins and where mine ends (कोणता आहे तुझा अन कोणता माझा म्हणू)

These two streams of separate existence have merged with each other (दोन धारा एक झाल्या या प्रवाही तू नि मी), this merger has enriched both of us and the sense of separate bodily existence has ceased to exist now (पूर येतो वाढणारा आपुली नाही तनू)

We have these two separate bodies but I have given up on mine totally (दोन हे आहेत पेले एक माझा संपला), but you still have not been able to jump into this stream of joint existence and still trying to look at this relationship with objectivity of an outsider, (झाकुनी अर्धाच पेला टेकिली का वर हनु) (I love this reference to resting of chin, it just so beautifully talks about looking at a situation objectively)

I urge you to just throw in your existence into this relationship and merge into mine (दे तुझा झोकून दे तो आणि माझा घे तुला) and enjoy the bliss and the ecstasy of togetherness (होत जागी रानगीते हृदय लागे गुणगुणू)

Song @ https://www.youtube.com/watch?v=NNofkLly06k
song @ https://www.youtube.com/watch?v=drEJr3WlSSU


quotes

The happiness of the world is transitory. The less you become attached to the world, the more you enjoy peace of mind.

- Sarada Devi.

<3

गुलजार

post 11

आमच्या इथे ५ जण corona +ve निघाले !तरीही अजून फक्त महानगरपालिकेने 
एक इमारत सोसायटी home quarantine केली ! Contact tracing कधी करणार 😡😡

post 10

#NewRecipe Veg Manchurian at home today ☺️ 
काहींना गाण्याच्या फर्माईशी मिळतात आणि आम्हाला नवीन recipe करण्याच्या भावाकडून ! 😀🤣🤠

post 9

भारतीय स्त्रिया नेहमी साडी मध्ये खुलून दिसतात !☺️

post 8

शिव ही दीपक, शिव ही बाती,
शिव जो नही तो सब कुछ माटी 

#हर_हर_महादेव ❤️

post 6

आपल्या इथे तर बसून स्वयंपाक करायची पद्धत होती गावी ही शहरात आल्या वर उभं राहून स्वयंपाक करायची पद्धत सुरु कोणी केली??

post 5

धन्यवाद! राजकीय मत भिन्न असली तरी काही मित्रमंडळी fb frnd आहेत !  नाहीतर काहींना पचत नसतं !
😀 ते पक्के राजकारणी असतात जे दुसऱ्यांवर आपली मत थोपतात ! मत मांडणे जमतच नसतं की काहींना !
#vidya

post 4

एका डॉ ने सुचवलं आहे ! Good immunity साठी citrus fruits खायची ! संत्री ,मोसंबी, लिंबू असेल तर सरबत !
आमच्या इथे फळं तर नाही मिळत सध्या लिंबू आणि कोकम सरबत करतो!

post 3

हा हा हा काही जण fb वर अनोळखी असून add friend केलं की  लगेच शंभर प्रश्न विचारतात ?  Chatting करायला वेळ कुठून येतो यांच्याकडे 🤣😀 इतर site वर भटकायचं की वेळी अवेळी रात्री msg केलं ब्लॉक एकाला ! 
#vidya

post 2

गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा मुफट माणसं चांगली असतात! मनातलं बोलून मोकळी होतात!
अति गोड बोलणारी कधी आयुष्यात येतात कधी निघून जातील पत्ताच लागणार नाही ! बाकी ज्यांच्या सोबत नातं जुळायचं असतं ते आज ना उद्या जुळतचं!☺️ मैत्री असो किंवा कोणतंही ! 
#vidya

post 1

आता पावसावर कविता यायला सुरुवात झाली म्हणजे पाऊस आला म्हणून समजा लवकर  😃😊 

वाट बघतेय पाऊसाची !

विचार

हे उर्दू , हिंदी शेर लिहिणारे जबरदस्त लेखन करतात ! 🙏
मराठी गझलकार गजल आणि गझल च्या मध्ये व्यस्त 😃🤣  कविता किंवा लेखन चांगलं व्हायचं असेल तर एकांत हवाच ! ते  कंपूगिरी च आयुष्य किती ते ! 🤠
दोन्ही प्रकारचे आहेत इथे आणि कंपू मध्ये नसणाऱ्यांची अधिक प्रगती होताना दिसली मला तरी ! लेखन करणाऱ्याने वाचकां मध्ये राहणं उत्तम !
एकमेकांना पूरक असतात ते!  माझं मत ! #vidya
....

विचार

जो पर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत संन्यासी नंतर आयुष्य मजेत जगायचं असतं 😂😀😀

my quotes

More u eager to achieve your goal you will get it as soon as possible depending on efforts you take got it ☺️

आठवण

अगदी☺️👌👌👌  माझी आई मला आणि भाऊ ला सगळं जेवण आटपून दोन वेळा यायची शाळेत सोडायला माझी सकाळची शाळा भावाची दुपारची ! फक्त आठवी नववीत मैत्रीण भेटली म्हणून आम्ही दोघी जायचो पण दहावीला आई हवीच परीक्षा असताना! ☺️

कोरोना युग

स्वतःच्या घरात इतक्या सोयी सुविधा असूनही काहींना स्वतः च्याच घरट्यात राहूनही त्रास होतोय! ज्यांच्याकडे दोन वेळेच्या जेवणाचे वांदे , ना घर ना मजुरांना पैसा , मानसिक गरज म्हणून कुटूंबासोबत रहायला गावी पायी चालली लोकं! त्यातही जगणार मरणार ह्याची खात्री नाही! 

आपण मात्र सगळं असूनही असमाधानी ! 
#vidya #biowar 

Do you respect your family like you respect your friends?

The only thing people take for granted is

Family!

When one of the person in the family is ill, family take care or cry for while.
After person becomes little bit fine.They start fighting for no reasons.

Sometime they realize there mistakes late .They say I was wrong , i must listen to you . No matter what age he or she is right or wrong depends on situation and past experience. So family has to think twice before taking any family decisions. First thing is to keep aside ego. Give priority to family when needed.you never give excuse to friends but family you always find excuses.

Vidya

China Bio War

त्या चीन ने #BioWar च सूरु केली आहे असं नसतं तर पूर्ण चीन कोरिनाग्रस्त झाला असता फक्त वूहान शहर नाही! वाईट गोष्ट ही आहे की जी व्यक्ती कोरोना पोसिटीव्ह निघते ती धडधाकट असते ! म्हणून #SocialDistancing एक उपाय !

घरी थांबणे ! बाजार दोन आठवड्याचा करणे! वयस्कर , आजारी असणाऱ्या व्यक्तीना घरा बाहेर पाठवू नये! #vidya

आठवण

आठवणी 21 मे

कोरोना बातमी

१८ मे 

Corona मुळे  एका शेजारी ( diabetes patient past history)
काकांच निधन  झालं .... 

२० मे ला 

घरच्यांची covid 19 test करण्यात आली!

२१ मे 

आज  पूर्ण कुटूंबाला  Quarantine  centre 

मध्ये न्यायला Ambulance आली होती !

सगळे covid 19 positive निघाले!

#vidya

कोरोना युग

इथे जगणार का माहिती नाही आणि काहींना नोकरी ची पडली आहे  तर काहींना लग्नाची ! नोकरी काय करता ? लग्न झालं का? दुसरे काही आयुष्यात नसतंच मुळी ! 
लग्न करून मोकळे झालेलं लग्न न करण्याचे ही सल्ले देतात मित्रमंडळी ना तर ज्यांची झाली आहेत त्यांची टिकवायला मदत करतात ! आपला भारत महान !
😀🤣 #vidya

प्रेम की वासना

मन वाहत जातं पण समजून घेणारं किंवा योग्य मार्गदर्शन करणार कोणीच नसतं! आजही पालकांचं लक्ष असतंच पण भीतीयुक्त आदर मैत्रीचं वातावरण कुठे असतं सगळ्या घरात! हे वाहत जाणं म्हणजे फक्त आणि फक्त वासना ह्याला प्रेम नावं देऊन स्वतःच समर्थन करणं चुकीचं! कुटूंबात दोन्ही कडच्याना माहिती असेल तर नको त्या गोष्टी घडणारच नाही मुळी पण आपला समाज अजून संकुचित वृत्ती चा आहे की ! इकडे लोकसंख्या जास्त असते पण अश्या गोष्टी वर बोलणं कमी!

कोरोना संकट

#कोरोनाचं संकट जोपर्यंत आपल्या भागात नसतं तोपर्यंत सगळं ठीक सुरू असतं! राजकीय नेते एक  झालेत पण fb वरचे राजकीय पोस्ट बहाद्दूर यांच्या आयुष्यात काही फरक पडलेला नाही! बघावं तेव्हा राजकारण सुरूच! मी मतदान करीन तोच योग्य आणि इतर ज्याला मतदान करतात तो चुकीचाच अश्याच भ्रमात असतात! आपल्या देशात लोकशाही आहे ज्याला त्याला कोणाला मत द्यायचं कोणाला नाही हे पक्कं माहीती असतं! तसही fb वरच्या प्रत्येक मित्रमंडळी चे मतदान करण्याचे प्रभाग वेगळे , तिथले राजकारण वेगळं  , तिथली राजकीय गणिते वेगळी त्यामुळे रोज रोज टीकात्मक राजकीय पोस्ट करून कसला आसुरी आनंद मिळत असतो काहींना माहिती नाही!   
     सामान्य माणसांच्या बाजूने असतील तर आपल्या आवडीच्या पक्षातील सुद्धा चुका दाखवतील पण नाही ! हे फक्त माणसं बघून विरोध करतात ! 

संत हत्या झाली तेव्हा ही मंडळी गप्प बसतात !

धारकरी ला सामान्य माणसाला मारहाण झाली तरी ही मंडळी गप्पच! 

#विद्या

विचार

Ginise book of word record मध्ये बडबड करणाऱ्यांची पण स्पर्धा व्हायला हवं ! 🤣 ह्यात कन्या नंतर मेष राशी ची माणसं आघाडीवर असतात!#vidya

सनातन धर्म

जहा सनातन धर्म नहीं वहाँ तो अधर्म का ही तो साम्राज्य होगा!

movie

Beautiful beast
Such a lovely movie i seen today.
Beautiful girl is a princess. She enjoys her social life. She is not interested in studies. She doesn't need any job as she is a rich . Enjoying her life with friends. Don't have parents as they died when she was just a 4 yrs old.

One day she came across the accident. She lost in a snow fall area where no internet, no mobile. Just a peaceful life. She meet one doctor having bad past. Who is not happy with his divorce. Missing his past life and struggling and hinding alone in that snow jingle. Where one person bring all the necessary things he needs to survive his life. He spent lonely life. He learns wooden art. Spends times alone.
But don't want to come back in social life.

Beautiful princess meet him . Stay with him. She is rude, selfish .She don't have any role to play.she just enjoy her life. But that's not the life he teaches what is right and what is wrong.

Both have plus and minus sides.
After some time spend they fall in the with each other. But he want her to live with him . She feels that not right thing to do. He must be social . Hinding here is not a good choice. Forget the past and start living in present.
   She goes her home backs. Everyone notice she is much mature than before. Uncle tolds what happen is she happy?
She shares her story with nice guy with her frnd and with her uncle.
She misses him. She understands money can't buy happiness.
She started thinking to work with her foundation.
Her uncle decide to find that nice guy. She goes to search him and he came here to meet her.
  Both finally meet decide to stay here and forget the past start new journey of life with love one. Loves wins . Love Story begins...
With happy ending.

https://youtu.be/YASLczM-iW4



Beautiful movie i watch today. It define what is true love. Money never buy happiness. 

आपली संस्कृती जपा

आज काल Western culture fad  आहे  ! आपल्या भारतात जमिनीवर अंथरुण वापरून झोपण्याची संस्कृती  आहे!  माणसाने अंत होताना सुद्धा बेड वर झोपणे टाळावे असं ही वाचनात आलं होतं! धरती सोबत नातं जपावं! वेशभूषा , शिक्षण , भाषा सगळं त्याचं  culture वापरून स्वतःला modern समजणारा समाज 

आज नमस्कार करू लागला आहे मिठी मारायचं सोडून!
चप्पल बाहेर काढणे ही आपली संस्कृती!
अंतिम यात्रे जाऊन आलो की लगेच अंगावर पाणी ओतून घरी येणं , तेरा दिवस  सुतक पाळणं  त्यालाच आता home quarantine 
नामकरण केलं परदेशातल्या लोकांनी !
#vidya

memories

I missed this live show with Anupam ji ! Happy to know The Future Of Life Festival   idea is inspire by him. I follow him on fb and never miss anupam ji live videos ... life after lockdown.  :)

मुक्ता

वपु

संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.   #वपु

संध्याकाळ

मला पण संध्याकाळ आवडते सगळी कामे झालेली असतात आणि निवांतपणे बोलता येतं ! मूड च काय दुसऱ्याच्या हातात remote control द्यायचं नाही sadguru बोलले आहेत आधी खूप मनाला लागायचं कोणी काही बोललं की किंवा वेगळं वागलं की !  Now my mantra is  expect less and be happy☺️

post 1

fb वर लिहिलेल्या प्रत्येक पोस्ट त्या त्या विषयावर ज्ञान असणाऱ्या व्यक्तींने लिहिलेल्या नसतात मोजकेच असतात ज्यांना ज्ञान असतं त्या त्या विषयावरचं ! 

featured post

एक पाऊल भारताच्या विकासाकडे

13 may memories

आजरा पेक्षा मानसिक त्रास वाईट   । सहनशक्ती प्रत्येकाची वेगळी असते।
...
नाती हरवतात... संवाद पेक्षा मनाची अंतरे वाढल्याने।एकमेकांना समजून घेणं संपतं। मृत्यू आड येतं नाही  । मनाची नाती मात्र जवळ नसली तरी सोबत असतात ।
...
मन दुरावली आता  । आधी सारखा मोकळा संवाद हरवला  ।
2018

....
दिवस साजरा करायचा का कोणता यावर चर्चा असतात नेहमीच्याच   । आज होता जागतिक आई दिवस ।  मातृत्व दिवस नाही। आता काही सासू सुनांना छळतात वारस मिळाला नाही म्हणून मग यांत समाज वाईट आहे की । समाजाला सुधारा की विचारांनी । दिवस साजरा न करण्याचं कारण काय काय शोधून काढतील त्यांनाच माहिती । ज्यांना वाटेल त्यांनी दिवस साजरे करावेत नाही त्यांनी नाही  । #vidya


...
Freedom is life ! #vidya

..

आम्ही दोघी मराठी चित्रपट अप्रतिम आहे 
नात्यांवर भाष्य करणारा .. गौरी देशपांडे यांच्या कथेवर आहे ....  दोन पिढीतले मतभेद .... प्रेम , विवाह संस्था , सावत्र आई..हे विषय  ..... बापाला काळजी असली तरी मातृत्व पेलता येईलच असं नाही। थोडंस काल्पनिक च आहे तरी पात्रांचं वागणं  #विद्या

.......

वेगळया वाटा निराळे आपले आभाळ हे
का तुझ्या माझ्यात असती बंध कुठले ना कळे....

कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे
.....
लाख शंका या मनाशी प्रश्न होती भोवरे
का तुझ्या डोळयात माझी शोधते मी उत्तरे
वाटते का हे निराळे मला माझे वागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे

वेगळया वाटा निराळे आपले आभाळही
का तुझ्या माझ्यात विणतो बंध हळवे काळही....

कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे

हा तुझा आहे लळा की सोबतीची आस ही
काय देऊ नेमके या भावनेला नाव मी
या मनाचे त्या मनाशी उगा हे रेंगाळणे

कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे
#आम्ही_दोघी #GuruThakur

 https://youtu.be/ozK6qNLPBFY
....
हे असंच चालू राहणार । मराठी माणूसच हिंदी ने सुरवात करतो संवाद करताना ।
...

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .