पुस्तक प्रकाशन

जग बदलत आहे म्हणून आपणही बदलायला हवं ! पुस्तक प्रकाशित करायचं असेल तर रसिक हवाच आहे त्यासाठी कोणी fb profile वापरत ! बाहेरच्या देशातले साहित्यिक fb page वापरतात ! पूर्वी वर्तमानपत्रात प्रकाशित करायचे मला तर ते पूर्वी च जास्त आवडतं!☺️ कारण तिकडे संपादक असतो उगाच काही ही प्रकाशित करत नाही ! विकास ही होतो लिहिणाऱ्या व्यक्ती चा! Fb वर पोस्ट करून नावीन्य जातं! पण रसिक असतात ते संग्रही हवं म्हणून घेतातच ! #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .