शांत

स्वतः चे प्रश्न स्वतः च सोडवायचे असतात! कारण समोरच्या व्यक्तीला मनाचा कोलाहल तितक्याच तीव्रतेने कळेलच असं नसतं! एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं त्या वेळी नाहीच मिळालं तर शांत राहण्या शिवाय पर्याय नसतो! #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .