अस्तित्व

शून्यातून स्वतः च अस्तित्व निर्माण करणारी व्यक्ती , स्वतः एकटा संघर्ष करणारी व्यक्ती आपल्या मुळांना घट्ट धरून असते! सामान्य ते असामान्य प्रवास झालेला उत्तम ! माणूस म्हणून सुध्दा ती घडतं असते! ज्याची मूळ मातीला घट्ट धरून असतात ते झाडंच तग धरुन रहात शेवटी! दुसऱ्याच्या अस्तित्वा मुळे ओळख असणाऱ्यांना स्वतःच वेगळं अस्तित्व नसतं आणि त्यांनी शोधलं ही नसतं  किंवा त्यांना गरजही वाटतं नसते! ज्यांना वाटते ते स्वतःच वेगळं विश्व निर्माण करण्यासाठी धडपड करतात! आहे त्या अनुकूल जगाचा ही त्याग करतात! #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .