pisces

जोपर्यंत माणूस कळतं नाही तोपर्यंत चांगलं वागतात !नंतर समोरच्या माणसाला ओळखलं की चांगलं वागायचं की वाईट समोरच्या माणसाच्या वागणुकीवर अवलंबून असते!

वाद विवादात पडणं बिलकुल आवडतं नसतं. सरळ निरोप देतात नाही पटत तर नाही पटत एखाद्या व्यक्ती सोबत.

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .