नाती

Maturity कमी असते म्हणून माणसं नात टिकावायचा विफळ प्रयत्न करतात आणि  संवाद संपतो शेवटी टाळी एका हाताने वाजत नसते! दुसरं कारण माणसांची सवय होते मग त्याच्या चुका कडे पण आपण दुर्लक्ष करतो ! :( 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .