शांत

अनोळखी माणसांनी लेखकांपासून लांब रहावं 😎 कारण ते शांत असले तरी प्रत्येक गोष्टीच , व्यक्तीच्या वागण्याचं सतत निरीक्षण करत असतात ! समाजात काय चालले आहे  हे त्यांना लोकाच्या वागण्यावरून आणि लहान ,मोठ्या वयाच्या व्यक्तीं सोबत संवाद करून कळतं ! ☺️  निरीक्षण करत असताना आपली मत आणि आपलं ज्ञानाचं प्रदर्शन करणं लेखन करणारी व्यक्ती टाळते !वाद विवाद नाहीतर सुरू होतात की विरुद्ध मताची व्यक्ती भेटल्या की! 🤣😎
#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .