समृद्धी माणूस आणि वाचन
जोपर्यंत माणूस त्याने लिहिलेल्या चांगल्या गोष्टी वाचलेल्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यात अंमलात आणत नाही तोपर्यंत तो समृद्ध होतं नाही! शेवटी माणूस कसा होता यावरच चर्चा होते त्याने किती कमवल त्याला किती यश मिळालं होतं या पेक्षा माणूस माणूस झाला का याकडे लक्ष असतं इतरांचं !नाहीतर माणूस देव आणि जनावर दोघांच्या मध्ये तारेवरची कसरत करतच असतो! निदान माणुसकीने वागला तर माणूस म्हणून तरी घडेल ! #vidya
Labels:
vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment