post 3

 अल्पसंख्याक नसले तरी अल्पसंख्याक आयोग मध्ये मुस्लिम महिला आहेत . शिक्षण क्षेत्रात  मोदी सरकार आल्यावर ४०% मुस्लिम महिला dropout होतात पूर्वी ७०% dropout व्हायच्या. खांग्रेस ने  मुस्लिम महिला च्या विकासासाठी काहीही केलेलं नाही.  सत्यमेव जयते अमीर खान च्या कार्यक्रमात एकदाही विषय काढला नाही त्या खान ने.

हिंदू नि शिव मंदिरात दूध द्यायचं की नाही यावर भाष्य करायला बरं जमतं. सुरवातीला सगळं चांगले चित्रपट बनवले प्रसिद्धी मिळाली आणि नंतर हिंदू देवतांचा अपमान करणारे चित्रपट बनवले.
मुस्लिम समाजाच एक उद्देश असतो लोकसंख्या वाढवा देश विभाजन करा ; चांगल्या असो किंवा वाईट गोष्टीत एकत्र रहा. स्वतःच्या समाजाला एकत्र राहण्यासाठी हलाल , जकात भरावा लागतो तेव्हा कुठे गरीब असो वा श्रीमंत सुप्रिम कोर्ट असो किंवा दंगल  संपल्यावर त्यांच्याच समाजाला मदत करणे असो कायम पुढे असतात. मुस्लिम पंथ  political agenda आहे फक्त . उगाच नाही इतके मुस्लिम देश झाले आणि हिंदूच एकही हिंदू राष्ट्र झालेलं नाही अजून. 
#vidyamslife

post 2

 दोस्ती इतनी गहरी हो की बिना बोले ही दोस्तों के दिल का हाल जान ले.

© #vidyamslife

post 1

 मुलगी वयात आली की पुरुषांच्या नजरेत भरते. खरं तर ती वयात आली हे पुरुषांच्या वासनांध नजरा च सांगत असतात. कधी नातेवाईकाच्या रुपात, कधी अनोळखी व्यक्ती समाजात वाटेत  भेटणाऱ्या. कधी social media वर ही भेट होते. निरागसता बाजूला ठेवायचं शहणपण तिच्यात आलं नसतं. मोठया सोबत बोलताना जास्त हसू नये, मैत्रीपूर्ण वागणूक देऊ  नये हे ही नंतर मोठं झालं की कळत. आपण काका  , मामा,भाऊ नात्याने बोलतो , कधी कधी कोणी ताई बोललं की सहज हुरळून जातो. पण त्या अनोळखी व्यक्तीला किंवा आपल्या घरी काम म्हणून करायला व्यक्तीला चुकून वय सांगून जातो आणि खरे रंग बाहेर येतात. घरी बायको ती पण प्रेम करून लग्न झालं म्हणणारे सुद्धा  कॉम्पुटर दुरुस्ती च्या नावावर घरी शिरतात , ओळख ना पाळख लग्न झालं का ? Bf आहे का प्रश्न विचारतात आणि घरी मोठं माणूस नसलं की हे असले आगाऊ चाळे सुरु.
खरे रंग एकटी व्यक्ती सोबत संवाद करताना कळतात. म्हणून मुलींनी अनोळखी व्यक्ती सोबत मनमोकळ्या गप्पा मारू नये, कामापूरत बोलावं. घरची काम असली तरी रिक्षा करून अश्या लोकां सोबत जाणं ही टाळावं मग काका म्हणून तुम्ही हाक मारत असलात तरी.
  पालक सोबत असताना सगळे गोडगोड बोलतात, मनाचे काळे रंग दिसत नसतात.

कोणी उशिरा लग्न झालं नाही म्हणून दुसऱ्या च्या मुली कडे वाईट नजरेने बघायला सुरवात करत तर कोणी बायको आजारी म्हणून दुसऱ्या स्त्री कडे किंवा मुलीं कडे नको तितकं चांगलं वागायचं  , लाड पुरवायचा आणि संवाद करायला आवडतो म्हणून सारखं घरी या ना त्या कारणाने भेटी गाठी वाढवायच्या सुरू असतं.
आज काल  cctv, ऑफिस सारखं तंत्रज्ञान आलं आहे, सोसायटीच्या व्यक्तीला विचारल्या शिवाय प्रवेश नसतो.  म्हणून खूप स्त्रिया अश्या असंख्य वासनांध पुरुषा पासून वाचल्या   म्हणायच्या.

Social media वर आज काल कोणत्याही वया च्या व्यक्ती सोबत मैत्री होते आवडी निवडी जुळल्या की माणसं सहज प्रेमात पडतात कधी एकतर्फी असतं  , कधी दोन तर्फी. एकट्या स्त्रीने (लग्न न झालेल्या ) social media चा योग्य तो वापर करावा. आपल्या वयाच्या व्यक्ती सोबत बोला किंवा जास्त वयाच्या किंवा विवाहित. समोरच्या व्यक्तीने तुला bf आहे का ? लग्न झालं का? घरी कोण असतं? कोणी आवडलं की नाही अजून? असले personal व्ययक्तिक प्रश्न विचारायला सुरवात केली की समजून जायचं 
ती व्यक्ती single आहे विवाहित असली तरी. तिला सुध्दा तात्पुरती सोबत हवी आहे. 
भावनेच्या भरात स्त्रिया वाहत जातात , विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडतात , प्रेमभंग होतो किंवा सगळं जीव ही देतात. कारण एखाद्या व्यक्ती ची सवय झाली असते. अचानक ती व्यक्ती सोडून गेली की मानसिक त्रास अटळ आहे. म्हणून सावध पणे स्त्रियांनी social media वापरणे गरजेचं आहे. स्त्रिया कडे six sense असतो , vibes मुळे ही कळतं, पण हे खऱ्या आयुष्यात शक्य आहे. Social media वर वावरण्या आधी स्त्रियांना  पुरुषांची psychology माहिती हवी .खऱ्या आयुष्यात अनोळखी व्यक्ती सोबत हाथ मिळवणं , शारीरिक संपर्क करणं टाळावं. त्यापेक्षा नमस्कार करणं उत्तम.


स्वतःला मानसिक त्रास होणार नाही इतकी काळजी मात्र घ्यावी.



© Vidya M S
28.11.2022 

post 3

 सार्वजनिक ठिकाणी असे चांगल्या विचारवंतांचे विचारांचे Poster लावले तर किती बरं होईल . 
पालकांवर संस्कार करा की आधी . मुलांनी काय करावं कसं वागावं सगळं पाठ असतं पण स्वतःची पाटी कोरी नुसती. माणूस बना की आधी. विकास तर झाड फुल पक्षी प्राण्यांचाही होतो की.

post 2

 कलाकारांचं आयुष्य वेगळंच असतं . प्रत्येकाच्या गोष्टी ऐकल्या की कळेल  आधी घरचे नोकरी कर नोकरी कर म्हणून हाथ धुवून मागे लागतात. दुसरं अमुक च शिक्षण घ्यायचं सगळे घरचे engineer झाले म्हणून eng हो बोलतात. दुसरी बाजू मध्ये  पण एक जण होते science घ्यायला लावलं मग नाही आवडलं म्हणून commerce केलं त्यानंतर arts मध्ये गाडी थांबली. कधी पालकांनी त्रास दिला असतो तर कधी शिक्षकांनी , समाजाने . नंतर काही काळाने कलाकार बनते व्यक्ती. 
मग लेखक असो youtuber असो. चौकटीतल आयुष्य हवं असतं. स्वतःच्या काळात ज्या गोष्टी उपलब्ध होत्या त्यातून पालकांनी हवी ती निवडली. मूल पण म्हणू शकतात की तुम्ही अंबानी  , क्रिकेटर, गायक झालात का? नाही ना ! प्रत्येकाची आवड वेगळी असते. स्वीकारावं आणि जगू द्यावं की मुलांना . 

post 1

 Twitter वर #stophindiimposition हिंदी भाषा केंद्र सरकार ने लागू करू नये म्हणून दक्षिण भारतीय विरोध करत होते. यांना इंग्रजांची इंग्रजी मात्र बरी चालते. इंग्रजी मुळे इतर भाषेचं अस्तित्व संपलं नाही मग हिंदी मुळे का संपेल?

गुजरात मध्ये university मधले अति शिकलेले सुद्धा हिंदी नको बोलू हे इंग्रजी मध्ये सांगत होते.

हिंदी जपानी किंवा इतर देशातली माणसं शिकतात foreign language म्हणून आणि YouTube channel बनवून किंवा हिंदी भाषा इतरांना शिकवून पैसे ही कमवतात.

हिंदी मुळे त्यांच्या जपानी भाषेला काही फरक पडला नाही. मग दक्षिण भारतीय लोकांना कशाला इतका हिंदी चा अनादर. स्वा सावरकरांनी एक देश एक भाषा म्हणून हिंदी सुचवली होती. एका पेक्षा अधिक भाषा शिकल्यामुळे left brain चा  विकास  होतो ऐकलं आहे.

#vidya

इतिहास

 इतिहास वाचा किंवा नको वाचू पण प्रत्येक हिंदू नि स्वा सावरकर यांचे विचार नक्की  वाचावेत! काही कणभर सुध्दा परिस्थिती बदलली नाही! 
अल्पसंख्याक म्हणून स्वतःला बोलणारा मुस्लिम समाज आज ही अनेक सुविधा चा लाभ घेतोय ! 
पारसी , पंजाबी , जैन कोणी स्वत: ला अल्पसंख्याक मानलं नाही! मुस्लिम लोकांची एकी हीच त्यांची ताकद आहे ! चांगली कर्म करा किंवा वाईट यांचे सुप्रिम कोर्टात वकील असतात वाचवायला !

Vidya 

post 4

 Life is nothing but connecting Dot's of of your life and complete your life story.

Vidya

post 3

 मांजरी पेक्षा मुलांच्या आयुष्यात पालकच आडवे येतात. मुलांनी कसं वागावं कसं नाही भारतीय समाज खूप शिकवत असतो. पण मुलांसोबत कसं वागावं मोठ्यांनी (वयाने) हे काही शिकवत नाही. जणू काही वय झालं आणि हे बोलतील तीच पूर्व दिशा.कोणतं शिक्षण घ्यावं इथपासून आयुष्यात ढवळाढवळ करायला सुरुवात.

आपल्या इथे मुलांना जन्म देण्याचं मूळ कारण वारस , वय झालं की हा आपल्याला सांभाळणार ही च मानसिकता जोपासत असतात. गैर भारतीय एकटे राहतात बनारस मध्ये मग मुलगी असो वा मुलगा. वयस्कर माणसं राहतात तिथे ही लोक गेली की लग्न झालं का? विचारतात परदेशातली  ४० शी च्या स्त्री सुद्धा एकटी राहते भारतीय संस्कृती follow करते. मानसिकता आहे नुसती . कोणत्याही वयात माणूस शिकू शकतो फक्त नम्रता हवी. स्वतः मध्ये  बदल करणे हा स्व धर्म जगाला बदलणं , इतरांना बदलणं हा परधर्म असतो.

#vidyamslife

post 2

मांजरी पेक्षा मुलांच्या आयुष्यात पालकच आडवे येतात. मुलांनी कसं वागावं कसं नाही भारतीय समाज खूप शिकवत असतो. पण मुलांसोबत कसं वागावं मोठ्यांनी (वयाने) हे काही शिकवत नाही. जणू काही वय झालं आणि हे बोलतील तीच पूर्व दिशा.कोणतं शिक्षण घ्यावं इथपासून आयुष्यात ढवळाढवळ करायला सुरुवात.

आपल्या इथे मुलांना जन्म देण्याचं मूळ कारण वारस , वय झालं की हा आपल्याला सांभाळणार ही च मानसिकता जोपासत असतात. गैर भारतीय एकटे राहतात बनारस मध्ये मग मुलगी असो वा मुलगा. वयस्कर माणसं राहतात तिथे ही लोक गेली की लग्न झालं का? विचारतात परदेशातली  ४० शी च्या स्त्री सुद्धा एकटी राहते भारतीय संस्कृती follow करते. मानसिकता आहे नुसती . कोणत्याही वयात माणूस शिकू शकतो फक्त नम्रता हवी. स्वतः मध्ये  बदल करणे हा स्व धर्म जगाला बदलणं , इतरांना बदलणं हा परधर्म असतो.

#vidyamslife

आयुष्य

 मांजरी पेक्षा मुलांच्या आयुष्यात पालकच आडवे येतात. मुलांनी कसं वागावं कसं नाही भारतीय समाज खूप शिकवत असतो. पण मुलांसोबत कसं वागावं मोठ्यांनी (वयाने) हे काही शिकवत नाही. जणू काही वय झालं आणि हे बोलतील तीच पूर्व दिशा.कोणतं शिक्षण घ्यावं इथपासून आयुष्यात ढवळाढवळ करायला सुरुवात.

आपल्या इथे मुलांना जन्म देण्याचं मूळ कारण वारस , वय झालं की हा आपल्याला सांभाळणार ही च मानसिकता जोपासत असतात. गैर भारतीय एकटे राहतात बनारस मध्ये मग मुलगी असो वा मुलगा. वयस्कर माणसं राहतात तिथे ही लोक गेली की लग्न झालं का? विचारतात परदेशातली  ४० शी च्या स्त्री सुद्धा एकटी राहते भारतीय संस्कृती follow करते. मानसिकता आहे नुसती . कोणत्याही वयात माणूस शिकू शकतो फक्त नम्रता हवी. स्वतः मध्ये  बदल करणे हा स्व धर्म जगाला बदलणं , इतरांना बदलणं हा परधर्म असतो.

#vidyamslife

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .