कविता १

विचार १

 माणसं मनाने दूर असतात नाहीतर जवळ असतात मग आयुष्यात सोबत असो वा नसो.
...

आपलं आयुष्य आपल्या  प्रत्येक पावलोपावली घेतलेल्या निर्णय पुढे जात असतं ! दोन पर्याय असतात दोन वाटा असतात तेव्हा एक वाट निवडावी लागते!
...

जबाबदारी आणि स्वप्न मध्ये जबाबदारी वास्तव ठरते आणि जबाबदारी शेवटी जिंकते!


Vidya
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .