विचार १

 माणसं मनाने दूर असतात नाहीतर जवळ असतात मग आयुष्यात सोबत असो वा नसो.
...

आपलं आयुष्य आपल्या  प्रत्येक पावलोपावली घेतलेल्या निर्णय पुढे जात असतं ! दोन पर्याय असतात दोन वाटा असतात तेव्हा एक वाट निवडावी लागते!
...

जबाबदारी आणि स्वप्न मध्ये जबाबदारी वास्तव ठरते आणि जबाबदारी शेवटी जिंकते!


Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .