खऱ्या आयुष्यात माणसांच्या भेटीगाठी कराव्या कारण social media वर गोड गोड बोलणारे काही स्वार्थी माणसं ही भेटतात हे भेटल्या शिवाय कळत नसतं! वस्तू पेक्षा माणसांचा वापर करण्यात पटाईत असतात. वाणी बोलत असली तरी देह ८०% बोलतो.
तेच हवं असतं माणसं वाचताना! #vidya

0 comments:
Post a Comment