माणुसकी

माणसाने  माणसाशी माणुसकीत जर वागले !निसर्गाला देव मानलं तर एका देवळातून दुसऱ्या देवळात सुद्धा जायची गरज भासतं नसते! शेवटी देव कर्माचा लेखाजोखा ठेवतो! 🤠 नुसतं देवळात जाऊन ,गंगेत स्नान करून काही होत नसतं!   #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .