श्रीकृष्णाने त्याच्या बहिणीचा विवाह अर्जुना सोबत केला. तो पण पळून जाऊन विवाह करायला लावला.😎🤠 तरीही आपल्या इथे दोघांना एकमेकांच्या संमतीने विवाह करायला कुटुंब तयार होतं नाही . लग्न दोघांना करायचं असतं मग कुटुंबातील लोकांनी ठरवलेल्या व्यक्ती नसेल तर काय बिघडतं. संकुचित विचार नुसते. संसार दोघांना करायचा असतो कुटुंबातील लोकांना सांगून ही ते तयार होत नाही. पण मुलं झाली की लगेच रक्ताची नाती आठवतात आणि एकत्र होतात.
#vidya

0 comments:
Post a Comment