उपवास

खादाड माणसांनी लावला की ओ शोध म्हणून तर उपवासाचे पदार्थ यावर वेगवेळ्या पाककृती ची पुस्तक आली आहेत! उपवास म्हणजे उपाशी राहणं ! पण आज काल उपवास म्हणजे उपवासाचे पदार्थ खाणे असा झाला आहे ! 
..
काही माणसं समस्यावर इतका  जास्त विचार आणि चित्रपट वगैरे ही तसेच समाज मनाचा आरसा असणारे! समस्या सोडण्याकडे कल कमीच असतो! Problem oriented बनण्यापेक्षा solution oriented आयुष्य जगावं की प्रत्येकाने!
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .