विचार

कंगना राणावत रोखठोक बोलते नेहमीच ! Indian bollywood celebrities fair and lovely च्या जाहिराती करतात एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला काळा माणसाची हत्या झाली परदेशात त्याचा निषेध करतात! दुसरं साधू संतांची हत्या झाली ते नाही दिसत यांना ! 

यालाच म्हणतात वामपंथी #selectiveoutrage मोजक्याच गोष्टी बद्दल बोलणारे ! बाकीच्या वेळी मूग गिळून गप्प!

विद्या 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .