सामाजिक कार्य करण्याचा सुद्धा वारस असतात! मग त्या पुढच्या पिढीत वाद झाले की एक जण आत्महत्या करणारी टोकाची भूमिका घेतो!
समाजाची काळजी करताना स्वतः च्याच माणसांची मानसिक स्थिती चांगली नसताना त्या व्यक्तीची काळजी घेणं समजून घेणे गरजेचे असतं पण कोणीच नसतं अश्यावेळी सोबत :(
कोणताही वारसा असो सामाजिक , राजकीय मतभेद असले तर विभक्त होऊन आपापली काम करावी !
एका म्यानात दोन तलवारी रहात नसतात!
नेतृत्व एका कडेच सोपवायचं असतं! एका पेक्षा अधिक जबाबदारी घेणाऱ्या व्यक्ती सोबत नेतृत्व शैली असणाऱ्या कश्या एकत्र राहतील!
बाबा आमटे यांच्या नातीचा दुःखद अंत झाला !
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
#vidya

0 comments:
Post a Comment