post 6

 ह्या दोन नेत्यांमुळे त्या ब्रिटिशांना आज १५ ऑगस्ट ला भारत सोडावा लागला ! 

दुसऱ्या महायुद्धात स्वा सावरकरां चे सैनिक ब्रिटिश यांच्या सोबत लढले ! स्वा सावरकरांची युद्ध रणनीती सुध्दा वापरली त्या ब्रिटिशांनी !

इतक्या यातना देऊन ही मदत स्वा सावरकरांची घ्यावी च लागली!

ज्या दिवशी आझाद हिंद सेने समोर स्वा सावरकर सैनिक होते तेव्हा मात्र त्यांनी स्वा सावरकरांनी सांगितल्या प्रमाणे बंदुकाची टोक ब्रिटिशां कडे केली !

नेताजी सुभाषचंद्र चंद्र बोस जीव वाचवण्यासाठी जपान मित्र देशा ने निधन झालं ची अफवा पसरवली !

Right wing इतिहासा नुसार 

त्या ब्रिटिश ने सैनिक मागवले होते सरळ नकार दिला त्यांच्या राज्याने मग भारत सोडवाच लागला दुसऱ्या महायुद्धात !

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .