वामपंथी इतिहास लिहून स्वतःचाच गौरव करणारी ही राजकीय नेत्यांची जोडी !
स्वा सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची राजकीय हत्या करणारे हे काळे इंग्रज !
१५ अगस्ट ला स्वातंत्र्य दिन आहे हा खोटा इतिहास सांगणारे धूर्त नेते !
देशद्रोही ही पदवी शोभते यांना !
Ina आझाद हिंद सेने मुळे १५ आगस्ट १९४७ ला
ब्रिटिश सोडून गेले भारत (गांधी मुळे नाही ! )
नथुराम गोडसे गांधी हत्या करणार माहिती होत एकदा गोडसे यांच्या व्यक्ती ला दिल्ली मध्ये पकडण्यात आले !
सगळं माहिती असूनही खापर पत्रकार , संपादक नथुराम गोडसे यांच्या वर टाकलं गेले !
स्वा सावरकरांवर गांधी हत्येचा आरोप करून नेहरू ने राजकीय हत्या केली !
स्वदेशी ची मोहिम पहिली स्वा सावरकरांनी सुरू केली गांधी ने नाही!
हिंदू नि हिंदू रहावं अस्पृश्यता निर्मूलनासाठी स्वा सावरकरांनी डॉ आंबेडकर यांच्या आधी कार्य केले होते !
आणि भारतीयांना इतिहास वामपंथी left wing चा सांगितला जातो !
Right wing चा इतिहास कळेल तो सुदिन प्रत्येका साठी !
आजची पिढीइतिहास काय शाळेच्या फक्त पुस्तकातून नाही शिकत ; मागे अनुज धर यांचं खूप मोठं पुस्तक एकाने वाचून काढलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वर आहे !
#vidya

0 comments:
Post a Comment