post 3

 चांगलं वाचन करणारी व्यक्ती चांगली असू शकते. पण चांगलं लेखन करणारी व्यक्ती चांगली माणूस  असेलच असं नाही! काही राजकारण करणाऱ्या असतात तुमच्या सोबत असण्याच नाटक करतात आणि एक उपक्रम सुरू असताना मागे दुसरा स्वतंत्र उपक्रम राबविण्यात व्यस्त असतात! मराठी माणूस खेकड्याची जात बोलतात ते उगाच नाही!  माणसाने मुफट असलेलं च बरं ! जे मनात असतं तेच बोलून मोकळं  व्हावं! 

काही उत्तम लेखन करणारी माणुसकीचा गंध ही नसणारी असतात! कला येणारी प्रत्येक व्यक्ती चांगलीच भेटेल अस काही नसतं !

माणसं भेटतात आणि धडे नवीन  गिरवायला लावतात ! अशी माणसं निरागसता आपल्यातील कमी करायला हातभार लावतात!
स्वानुभव 
©
#vidyamslife
....

दुसऱ्याच डोकं एकदा वापरून स्वतंत्र काही केले तरी कुठे ना कुठे थांबावंच लागतं!
Never do copy paste work ! It's better to use own brain and do work which one like! 
Doing copy paste means using other's brain for a while!  When other person detached then work stopped afterwards! 

#vidyamslife
......

समोरच्या व्यक्तीच वय कमी आहे म्हणून त्याला मान नाही द्यायचा असं काही नसतं! आपण असतो तसेच वागतो ! 
आज  ना उद्या खरे रंग माणसांचे दिसतात! 
वय जास्त आहे म्हणून अति मान दिला की ती माणसं सुध्दा डोक्यावर चढतात! सगळं कसं प्रमाणात हवं ! समाजात राहायचं कसं हे समाजच शिकवत असतो ! 

मान दिला की मिळतो ! काही जण वाईट वागून , राजकारण करून मान मिळावा अशी अपेक्षा करतात! 

व्यक्त झालं की मन हलकं होत म्हणून व्यक्त व्हावं ! 

#vidyamslife

....

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .