अश्या माणसांना दुःखाची सवय झाली असते!त्यांना सुख नाही मिळणार हे ठरवलं असतं! सवय झाली असते जोडीदाराची आणि समाजात मिरवायला एक जोडीदार हवा असतो मान ही मिळतो जो divorce घेतल्या वर कमी होऊ शकतो किंवा मुलं कसं handle करणार ते ही जमत नसतं ह्या जोडप्यांना ! आपल्या इथे divorce नंतर दुसरं लग्न करणे आता ह्या पिढीत सुरू होतंय ! काही जण एकदाच करतात नंतर एकटे राहतात !
Divorce न घेता सोबत राहणारी लोक कोणत्या तरी कामात व्यस्त राहून दिवस ढकलतात!

0 comments:
Post a Comment