post 30

✌️✌️ठाणेकर मुख्यमंत्री झाले म्हणून अभिमान आहे !
महाराष्ट्र राज्याची सूत्र पहिल्यांदा ठाण्यात झाली असावी !

जिंकलं कोण तर धर्मवीर आणि  बाळासाहेब ठाकरे !

माणूस विचार धन मागे सोडून जातो !

कोणालाही न कळता जबरदस्त राजकीय नेतृत्व बदलून टाकलं शुद्ध हेतू असेल तर देव सुध्दा मदत करतो कार्य करणाऱ्याला ! हिंदूत्व सरकार पुन्हा आलं ! 🙏

जय महाराष्ट्र !



0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .