हुकूमशाही , एकाकडे सगळे निर्णय घेणे असणाऱ्या संस्था पुढे जाऊन नष्ट होतात !
शंकराचार्य पुरी यांनी सांगितले !
ते स्वतः मठ सगळ्यांची मत घेऊन सांभाळतात !
आणि एखाद्य काम पूर्ण झाल्याशिवाय समाजाला सांगत नाही !
तसही believe theory मध्ये लिहिलं आहे! एखादी गोष्ट करत असाल तर गाव बोंब करू नये 🤣
गावठी भाषेत ! शून्या पाशी येतो माणूस !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment