post 13

हुकूमशाही , एकाकडे सगळे निर्णय घेणे असणाऱ्या संस्था पुढे जाऊन नष्ट होतात !

शंकराचार्य पुरी यांनी सांगितले !
ते स्वतः मठ सगळ्यांची मत घेऊन सांभाळतात ! 
आणि एखाद्य काम पूर्ण झाल्याशिवाय समाजाला सांगत नाही !

तसही believe theory  मध्ये लिहिलं आहे!  एखादी गोष्ट करत असाल तर गाव बोंब करू नये 🤣 
गावठी भाषेत ! शून्या पाशी येतो माणूस ! 

#vidyamslife 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .