post 11

दूरदृष्टी च राजकारण करायला चार पावलं मागे घ्यायची असतात !
तसही भाजपा ला खूप धीर आहे विरोधी पक्ष म्हणून खूप संघर्ष केलाय तेव्हा आज कुठे गाडी रुळावर आली आहे !
तरी हिंदू ना स्वतंत्र संघटना हवीच अराजकीय !
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .