विचारमंथन

28 February 2018 22:36
तुमच्या मनावर
तुमच्या विचारांचं प्रभुत्व असावं इतरांपेक्षा
तरच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र । नाही का ?


--------------------

 28 February 2018 15:40
हिंदी भाषा २१% बोलणारे आहेत देशात पण मान मात्र जास्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिला म्हणायचा । इतकं डोक्यावर चढवलं तट इतरांची काय गोष्ट।

=================

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .