महाराष्ट्रातल्या निवडणुका जवळ येत आहेत म्हणून प्रत्येकजण राजकीय नेते आपली भूमिका मांडायला तत्पर झाले आहेत ! नाहीतर जनतेची आठवण येतेच कशाला यांना ! कर्तृत्व नसलेल्यांनाच मुलाखती मागून मुलाखती द्याव्या लागतात ! #vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment