चरित्र

वाईट जोडीदार भेटण्याचं दुःख असतं काहींना पण त्याहून अधिक दुःख म्हणजे ती स्त्री जोडीदाराला त्याच्या स्वतःच्या मुलां पासून दूर घेऊन जाते ! ह्या स्त्रिया एकतर आई म्हणून अधिकार मिळवतात मुलांवर मात्र चरित्रहीन असतात! पैसे कमवून पैसे मिळतात चरित्र नसतं मिळतं.  अश्या मुलींना संस्कार द्यायला पालक कमी पडले म्हणायचं ! #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .