एखादं नातं टिकवणं ही जबाबदारी दोघांची असते कोणी व्यक्ती फक्त एकाला जबाबदार ठेऊ शकत नाही. दुसऱ्या व्यक्ती ला दूर जायचं असेल तर तो खूप सारी कारण शोधून दुसऱ्याला blame करून मोकळा होतो.
बुद्धाने सांगितलं आहे कोणी अपशब्द बोलला आणि आपण घेतले नाही तर ते त्या व्यक्ती कडेच राहतात!
चाणक्य बोलले आहेत आपला अपमान कोणी केला तर कोणाला सांगू नये ! मग कोणत्याही नात्याने का असेना!
Focus on yourself. That's the last thing one has to learn.
मला इतके दिवस काय बोलायचं असतं माहिती नव्हत आज सुचलं म्हणून हे लिहिलं .

0 comments:
Post a Comment