कुटूंबातली एक जरी व्यक्ती अस्वस्थ असली तर पूर्ण घर अस्वस्थ होत अशांत होत म्हणून शारीरिक आजार लगेच बरा वाटतो तेव्हा डॉ कडे जातात तसं लोकांनी जावं मानसिक आजार झाला की किंवा मनस्थिती ठीक नसली की त्यांची मदत घ्यावी व्यक्त व्हावं मार्ग काढावा । सगळं आपल्या मना प्रमाणे होता दिसत नसलं की माणसं चिडचिड करतात अध्यात्मिक व्हायचं असत मग मन सकारात्मक होतं !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment