काही बायका स्वतःच्या आवडती सून भेटली नाही म्हणून मुलाने पसंत केलेल्या मुलीला सून म्हणून स्वीकारत नाहीत मग वाद अटळ ! मोठी माणसंवय झालं तरी स्वतः ची आणि घराची जबाबदारी पुढच्या पिढीकडे सोपवायला सहज तयार होत नाहीत ! हट्टी पणा मुळे मन दुरावतात कुटुंब विभक्त होतात इतकंच !
Vidya

0 comments:
Post a Comment