post 1

जिवंतपणी विचारपूस करणारे , काळजी घेणारे , एकमेकांच्या संपर्कात असणारे किती असतात !

मात्र मेल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला social media पोस्ट , ओळखीचे अनोखीच्या व्यक्ती च्या comnent असंख्य येतात!  

खांदा द्यायला ही जुने नातेवाईक हजर राहतात का तर समाजाला तोंड द्यायचं असतं की !

© #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .