कलाकार आजूबाजूच्या परिस्थिती मुळे किंवा भावविश्व त्याच स्वतःच असतं किंवा बनतं तेव्हा होतो. काही तर लहानपणापासूच कलाकार म्हणून जन्माला येतात. मागे गुरू ठाकूर यांच मत ऐकलं होतं अनुभव हवा का? लग्न किंवा प्रेम केलं नाही तरी ते गीतकार म्हणून लेखन करू शकतात हा त्यांचा अनुभव.
कवी असो किंवा कवियत्री पुरुष किंवा स्त्री च्या भाव विश्वात जाऊनही कविता लिहितात त्यासाठी स्त्रीला पुरुष व्हायची गरज नसते . शेवटी संवेदना महत्वाची हे बरोबर !
कलाकारांना स्वतःच मत स्वतःचा अनुभव असतो त्यासाठी इतरांच्या मताची काय गरज?
Vidyamslife

0 comments:
Post a Comment