Post 7 आयुष्य

आयुष्य जगताना चे पडावं येतात एक बालपण मग शिक्षण, कामधंदे , कुंटुब संसार , वृद्धाश्रम , विश्रांती ! 
मृत्यूच कारण जन्म असतो! आपलं कर्म झालं की आपला इथला संसार संपला ! जो पर्यंत मोक्ष नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा संसार गाडा सुरूच! 
एक प्रवास संपला की दुसरा प्रवास सुरु होतो आपण उगाच म्हणतो मुक्काम गाठला म्हणून !

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .