आयुष्य जगताना चे पडावं येतात एक बालपण मग शिक्षण, कामधंदे , कुंटुब संसार , वृद्धाश्रम , विश्रांती !
मृत्यूच कारण जन्म असतो! आपलं कर्म झालं की आपला इथला संसार संपला ! जो पर्यंत मोक्ष नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा संसार गाडा सुरूच!
एक प्रवास संपला की दुसरा प्रवास सुरु होतो आपण उगाच म्हणतो मुक्काम गाठला म्हणून !
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment