मनसे चे ठाकरे ते हिंदूंचे नेते नाहीत. मागे कोकणात काही प्रथा असतात त्यावर पण हसत होते . बाळा नांदगावकर यांनी दिलेलं गंगेच पाणी नाकारलं.
गंगेच पाणी प्यायला भाग्य लागत. वाहतं पाणी अशुद्ध नसतं मुळात शहरातल्या नेत्यांना काय माहित हिंदू ची संस्कृती. त्यापेक्षा यांच्या कुटूंबाच्या आधीच्या दोन पिढया शहाण्या होत्या .
हेच दोन भाऊ secular झालेत.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment