post 9

आज काल tv वर फक्त गुन्हेगारला शिक्षा मिळावी यावर चर्चा होते पण शिक्षा झाली ह्याची सुद्धा बातमी व्हायला हवी मग भीती दहशत निर्माण होईल समाजात . Live tv वर शिक्षा काय दिली हे ही दाखवायला हवं मग हत्या असो किंवा स्त्रियांवर अत्याचार करणारे असोत. गुन्हेगाराला शिक्षा बंद खोलीत दिली जातात म्हणून असुरांची संख्या वाढते.

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .