post 14

आज काल मराठी मालिकांचे विषय नकारात्मक च जास्त असतात. आधी सासू सुनेचे वाद दाखवायचे ... आता divorce , affair तर लग्ना आधीच मुलं ...! साधं सरळ श्रीयुत गंगाधर टिपरे सारखं .. एका लग्नाची दुसरी गोष्ट सारख्या कौटुंबिक , एकत्र कुटुंब दाखवणाऱ्या किंवा ती फुलराणी , दुर्गा सारख्या स्त्री चा संघर्ष आणि तिने यश मिळवलं अश्या मालिका दाखवायला काय होतं यांना ... कदाचित कुवतच नसावी म्हणायची सकारात्मक दाखवायची ..🍁🍁

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .