दोन तीन दिवसात कोणा ना कोणाच्या निधनाच्या पोस्टी दिसल्या लागोपाठ मग म्हणायचं हे मृत्यूलोक आहे! यमराज फिरतोय ! ह्या निमित्ताने माणूस अमर नाही शरीर नश्वर असतं ह्याची स्मरण तरी होतं म्हणायचं । काही जण अमर असल्यासारखीच वावरत असतात की समाजात.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment