लोकशाही मध्ये दोन विरुद्ध मत असतात तरी बहुमत असतं त्यांचं च सरकार बनतं!
समाजात काही अघटित घडलं तर जास्त प्रतिक्रिया ज्या विचारांच्या सोबत आहेत त्याचीच दखल सरकार घेते!
बाकी न्यायालयात पूर्ण न्याय मिळत नसतो जे मिळत त्याला न्याय म्हणायचा असतो!
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment