दहीहंडी जवळ येतेय आणि धर्मावरून राजकारण सूरु नेहमी सारखं। सण उत्सव पूर्वी हि साजरे व्हायचे अगदी साधे पद्धतीने गुण्या गोविंदाने । सणा चा खेळ झालाय कोणी किती थर लावतं कोण किती कमवत .. किती पैश्याची हंडी त्यावर बातमी (media footage) किती द्यायच ते ठरवणार वार्ताहार ।
लहान असो वा मोठे
अपघात होतात काही दगावतात त्यांच्या हातात चार पैसे देऊन माणूस परत येणार आहे का ? एवढी किंमत ठरवली का माणसाच्या आयुष्याची ? असे खेळा च्या नावावर साजरे होणारे सण सुरूच राहतात राहणार राजकीय आशीर्वादाने ..पण ज्यांची माणसं दगावली त्या आठवणीं काही पाठ सोडणार नाही त्यांच्या परिवाराच्या ...कोणी अपंग हि होतात कि ..पण त्याची पर्वा कोणाला ।
लहान असो वा मोठे
अपघात होतात काही दगावतात त्यांच्या हातात चार पैसे देऊन माणूस परत येणार आहे का ? एवढी किंमत ठरवली का माणसाच्या आयुष्याची ? असे खेळा च्या नावावर साजरे होणारे सण सुरूच राहतात राहणार राजकीय आशीर्वादाने ..पण ज्यांची माणसं दगावली त्या आठवणीं काही पाठ सोडणार नाही त्यांच्या परिवाराच्या ...कोणी अपंग हि होतात कि ..पण त्याची पर्वा कोणाला ।

0 comments:
Post a Comment