भक्ती

प्रसाद वाटता येतो पण भक्ती आणि श्रद्धा नाही वाटता येतं. श्रद्धा आत मनात भक्तांच्या खोल रुजते तेव्हा होते ति खरी अनुभूती . अनुभूती शब्दात मांडता येत नाही ती अनुभवावीच लागते . प्रत्येक कर्माची फळं असतात . निस्वार्थी भक्ती केली तरी देव किंवा गुरू आशीर्वाद देत असतात आयुष्य सुकर होतं मात्र श्रध्येने 
~#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .