प्रसाद वाटता येतो पण भक्ती आणि श्रद्धा नाही वाटता येतं. श्रद्धा आत मनात भक्तांच्या खोल रुजते तेव्हा होते ति खरी अनुभूती . अनुभूती शब्दात मांडता येत नाही ती अनुभवावीच लागते . प्रत्येक कर्माची फळं असतात . निस्वार्थी भक्ती केली तरी देव किंवा गुरू आशीर्वाद देत असतात आयुष्य सुकर होतं मात्र श्रध्येने
~#विद्या
~#विद्या

0 comments:
Post a Comment