कर्मणये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन

कर्मणये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन !
आपल्याशी कोणी कटू वाईट वागलं तर राग न धरता ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ती व्यक्ती आज ना उद्या भोगेलच असं म्हणून अलिप्त राहावं. विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही असचं वाटतं.

 ~ विद्या



श्रद्धा तिथे भक्ती

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .