कर्मणये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन !
आपल्याशी कोणी कटू वाईट वागलं तर राग न धरता ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ती व्यक्ती आज ना उद्या भोगेलच असं म्हणून अलिप्त राहावं. विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही असचं वाटतं.
~ विद्या
~ विद्या
श्रद्धा तिथे भक्ती

0 comments:
Post a Comment