महागाई नाही लोकांच्या गरजा वाढल्या

महागाई नाही लोकांच्या गरजा वाढल्या आहेत भरमसाठ..असमाधानी मनाचं लक्षण.. नाहीतर पूर्वी उदरनिर्वाहासाठी काय करता हे विचारलं जायचं आणि आता चार घास जास्त गेले चार पैसे जास्त लागले तर चिडचिड. वेळेला खर्च करता येऊ शकत नाही असल्या साठवणीचा पैसा काय कामाचा. पूर्वी दूरच्या नात्यांचा पाहुणचार शेजार्यांची विचारपूस येणं जाणं असायचं ... खरचं तेव्हाची माणसं समाधानी म्हणून सुखी आणि माणूसपण जपणारी होती. ~ विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .